tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post1226470896564690518..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: गावात लगीन, कुत्र्याक बोवाळbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger43125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-57943065832551549652019-04-24T08:41:32.026-07:002019-04-24T08:41:32.026-07:00<< मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा...<< मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा पादचारी पुल कोसळला तरी त्याचा दोष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी वा मुख्यमंत्री एवेंद्र फ़डणवीस यांच्यापर्यंत पोहोचत असतो. जणू तेच नित्यनेमाने त्या पुलाची पहाणी करून रोजच्या रोज त्याची देखभाल करणारे कर्मचारी असतात. >><br />-------- प. बंगाल मधे पुल कोसळल्यावर मोदी यांचे वक्तव्य. १:४९ नंतर अगदीच म्हत्वाचा संदेश आहे.<br />https://scroll.in/video/806344/watch-narendra-modi-say-the-kolkata-flyov...<br /><br /><< अन्यथा अशा कुठल्याही बाबतीतले दोष त्यांच्या माथी कशाला मारले गेले असते? >><br />-------- त्यांनी आधी तेच काम केले आहे. २६-११ च्या मुंबई हल्यानंतर चा त्यांचा संदेश बघा. हल्लेखोरांवर सम संपुर्णा नियंत्रणही मिळवलेले नव्हते, हल्ला सुरुच होता आणि यांच्या भाषणात पंतप्रधानांना दोष... मग अगदी त्याच न्यायाने उरी, पठाणकोट, पुलवामा येथे अतिरेकी हल्ला झाल्या नंतर मोदी यांना दिल्या जात असेल तर ते योग्यच आहे.<br />तुम्ही जसे पेराल तसेच उगवणार.<br />मोदींचे २६-११ हल्ल्याच्या दुसर्या दिवशीचे भाषण गुगला...<br /><br /><< दिल्लीनजिक दादरी येथे उत्तरप्रदेश पोलिसांची हुकूमत असताना व त्या राज्यात समाजवादी पक्षाचे अखिलेश सरकार सत्तेत असतानाही, अखलाख नावाच्या मुस्लिमाला जमावाने ठार मारले, तर गुन्हेगार पंतप्रधान मोदी असतो.>><br />------ १, २ तुरळक घटना आणि एक ट्रेंड या मधे फरक आहे.<br />अगदीच ताज्या घटनेत, उ. प्र. मधे तर जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला, पोलीस अधिकार्याचा खुन केला... राज्यात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची.<br />काश्मीरी भारतीयांना लखनौमधे मस्त चोपले... राज्यात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची.<br />२५-३० च्या जमावाने गुडगाव ( हरियाणा) मधे मुस्लिम घरात शिरुन त्यांना मारहाण केली... राज्यात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची.<br /><br />हिंसाचार कुठेही झाला पहिली जवा जबाबदारी राज्याची असते, पण त्या मधे एक ट्रेंड दिसत असेल तर केंद्र हस्तक्षेप करतोच.<br /><br />२००२ गुजरात दंगलीच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांना "राजधर्मका पालन करे" अशी समज दिली होती.<br />https://www.youtube.com/watch?v=xDzugJ1WiNo<br /><br />त्यावेळी मोदी सरकार बरखास्त होणार होते... पण लालकृष्ण आडवाणी यांनी मोदी यांना संजिवनी दिली... आणि वाचवले.... आज लालकृष्ण आडवाणी यांना त्या निर्णयाचा सर्वात जास्त पष्चाताप होत असेल.<br /><br /><< त्यात स्थानिक पोलिस वा ठाणेदार वगैरे कोणी दोषी नसतो. थोडक्यात कुठेही काही विपरीत घडले, तर त्यातला आरोपी मोदी असतात. अगदी पुलवामा येथे लष्करी ताफ़्यावर हल्ला झाला, तर छप्पन इंची छाती म्हणून मोदींना जाब विचारला जातो. >><br />------- अरे २०१४ च्या आधी सर्व दोष पंत्प्रधान मनमोहन सिंग यांना देणारे मोदीच होते ना ?<br />आता नियम बदलला का ?<br /><br /><><br />------- काल अगदी अशाच प्रकारचा दोष देणारे मोदी / भाजपा होते... आता ते सरकारात गेले म्हणजे तर्क शास्त्र बदलले का ?<br /><br />पण हीच मोजपट्टी लावायची झाल्यास तिथे काही चांगले वा स्पृहणिय झाले, तर त्याचेही श्रेय मोदींनाच द्यायला नको का? तिथे तात्काळ स्पेशल केस म्हणून तर्कशास्त्र पलटी मारत असते.<br /><br /><< हवाई दलाने पाकिस्तानात बालाकोटला जाऊन मोठा प्रतिहल्ला केल्यास त्याचे श्रेय मात्र सरकार वा मोदींना असू शकत नाही., तिथे हवाई दल वा सेनादलाची पाठ थोपटायची असते. हा भेदभाव किंवा पंक्तीप्रपंच आता नित्याचा झाला आहे आणि डोळसपणे त्याकडे बघणारी सामान्य जनताही त्यातला भेदभाव समजू लागलेली आहे. त्यामुळेच कालपरवा अवकाशात उपग्रहाचा वेध घेणार्या क्षेपणास्त्राच्या विकासाचे श्रेय मोदींचे आहे, हेही जनता जाणते आणि त्याची ग्वाही देण्यासाठी डीआरडीओ या संस्थेचे माजी प्रमुखही समोर आलेले आहेत. >><br />------ बालकोट ला हल्ला केला आणि ३००च काय ३००० अतिरेकी मारले असे मी समजतो...<br />त्या बाजूला काही तर हालचाली झाल्या असत्या ? जखमींना दवाखन्यात नेण्यासाठी, मृतांना बाहेर काढण्यासाठी?<br />१००० - १००० किलो चे अनेक स्फोटके टाकल्यावर काहीच नुकसान झाले नाही?<br />याला पण 'सरकारचा' जुमला समजायचा का?<br />३०० मोबाईल "बंद" झाले हे जसे शोधता आले तसे स्फोट घडवणार्याच्या हालचाली, ३०० किलो स्फोटके कशी/ कुठून आली हे का नाही अगोदर शोधले?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-34821345251263248122019-04-14T15:03:22.895-07:002019-04-14T15:03:22.895-07:00अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, व्यक्ती ...अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे अशी बोंब केव्हाही आणि कुठेही ठोकता येते, देशाच्या पंतप्रधानांना अत्यंत अर्वाच्य भाषेत संबोधता येते तरीही हे उपटसुम्ब म्हणतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, गंमत आहे. अनिल पाटीलhttps://www.blogger.com/profile/03927848739804727262noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81472872222249876042019-04-14T06:38:41.687-07:002019-04-14T06:38:41.687-07:00खूप छानखूप छाननितीराजhttps://www.blogger.com/profile/00513298827360591201noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71915388929627302942019-04-13T22:38:43.960-07:002019-04-13T22:38:43.960-07:00भाऊंनी तर या भटक्या सिक्युलर कुत्रयांच्या पेकाटातच...भाऊंनी तर या भटक्या सिक्युलर कुत्रयांच्या पेकाटातच लाथ मारली :DAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-13005777302183433522019-04-13T19:49:57.509-07:002019-04-13T19:49:57.509-07:00Bhai I was supposed Maharashtra time is neutral pa...Bhai I was supposed Maharashtra time is neutral paper. But it is not true .that day before tomorrow PM has got Russian award that news was on inside corner but raffel jugment is one from side.Also Sunil chawke LEKH is always against BJP Anonymoushttps://www.blogger.com/profile/13353894338852106091noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-698485436081483732019-04-13T18:37:05.189-07:002019-04-13T18:37:05.189-07:00बोवाळले
चपखल् !बोवाळले<br /><br />चपखल् !Costmanhttps://www.blogger.com/profile/03019832288036381629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-59748509295270140852019-04-13T10:28:56.090-07:002019-04-13T10:28:56.090-07:00या "बुद्धिमंतां" ना आपण चांगलीच उपमा दिल...या "बुद्धिमंतां" ना आपण चांगलीच उपमा दिली आहेे.महेश लोणेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-62121320857928445882019-04-12T19:53:02.975-07:002019-04-12T19:53:02.975-07:00या ६०० आश्रित,लाचार तथाकथित कलाकारांना मोदींना मतद...या ६०० आश्रित,लाचार तथाकथित कलाकारांना मोदींना मतदान का करायचं नाही विचारल तरी त्यांच उत्तर ठरलेलं असेल,आणि या फक्त ६०० च नाही तर उरलेल्या इतर मोदी विरोधकांच या प्रश्नावर एकच मजेशीर उत्तर ठरलेलं आहे,"मोदी अन् संघामुळे देशाची घटना तसेच देशातील लोकशाही धोक्यात आहे."<br />तुम्ही सावध भुमिका घेऊन ज्या राज ठाकरे बद्दल बोलायच लिहायचं टाळतायं,ते सुध्दा मोदींनी जनतेचा केसाने गळा कापला वगैरे म्हणताहेत पण म्हणजे नेमकं काय केल ते सांगत नाहीएत.रवि गुरवhttps://www.blogger.com/profile/09247296276983490545noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-90903455299105117362019-04-12T19:44:37.868-07:002019-04-12T19:44:37.868-07:00Bhau agadi chan zodapalat yana.
tya raj la kahi t...Bhau agadi chan zodapalat yana. <br />tya raj la kahi tari shikava to pisalalay.Anonymoushttps://www.blogger.com/profile/10975961438691520044noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-73782343212362652572019-04-12T08:54:12.386-07:002019-04-12T08:54:12.386-07:00👍👍👍👍Bhushan Deshpandehttps://www.blogger.com/profile/10350405449031071596noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-43863645336556570652019-04-12T08:49:51.836-07:002019-04-12T08:49:51.836-07:00👍👍👍👍Bhushan Deshpandehttps://www.blogger.com/profile/10350405449031071596noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-20709084978232825272019-04-12T08:22:10.668-07:002019-04-12T08:22:10.668-07:00Ha ,kutryacha apman ahe .......
Ha ,kutryacha apman ahe .......<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/13409796134645379845noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-38101666029959987162019-04-12T08:13:29.827-07:002019-04-12T08:13:29.827-07:00Very true and correct article sirVery true and correct article sirD G Joshi. Pune.https://www.blogger.com/profile/14840045159314137405noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-24495411183588801962019-04-12T06:21:38.911-07:002019-04-12T06:21:38.911-07:00Very nice... khup ch chhan lekh....Very nice... khup ch chhan lekh....Anonymoushttps://www.blogger.com/profile/09896739272037633564noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-69459390147096325872019-04-12T02:42:47.236-07:002019-04-12T02:42:47.236-07:00पप्पू व पाखंडी सेक्युलर लोकांच्या सत्तालोलुपतेमुळे...पप्पू व पाखंडी सेक्युलर लोकांच्या सत्तालोलुपतेमुळे एकदाचे इस्लामी राज्य आले की मगच या येड्यांना अविष्कार स्वातंत्र्याचा अर्थ उमगेल. येड्या डोक्याचे लोक ... कुराणात सरळ सरळ ... येन केन प्रकारेन .... जग इस्लामी करण्याचा आदेश आहे ..... दार उल अमान, दार उल हरब , दार उल इस्लाम असे तीन टप्पे आहेत. वर गजवा ए हिंद चालू आहे. नशीब या कलावंतांचे की देशात हिंदुत्ववादी आहेत ... म्हणूनच यांचे अविष्कार स्वातंत्र्य अजून जिवंत आहे. नाहीतर डोक्यावर टोपी घालून तापलेल्या रस्त्याचे चुंबन घेत बसावे लागले असते यांना.vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-48993498481812391962019-04-12T02:40:28.869-07:002019-04-12T02:40:28.869-07:00भाऊअतीशय सडेतोड पणे या विचारवंतांची व बुद्धिमंतांच...भाऊअतीशय सडेतोड पणे या विचारवंतांची व बुद्धिमंतांची आपण हजेरी घेतली आहे.हे जे ६०० कलावंत(?) ज्यांनी मोदींना मत न देण्याचे आवाहन केले आहे ते बहुतेक विस्मृतित व अडगळीत गेले आहेत.विचार स्वातंत्र्याचा ऊदो ऊदो करणारे हे कलावंत चित्रपटा मध्ये अन्याया विरुद्ध लढणार्या नायकाची भुमिका करतात तेव्हा केवळ पैशा साठी करतात व प्रत्यक्ष जीवनात त्याच्या विरुद्ध वर्तन असते.२०१४ च्या निवडणुका होत असताना असेच अनेक अडगळीत गेलेले विचारवंत ,बुद्धिवदी ज्या मध्ये अमर्त्य सेन पण होते या सर्वांनी मोदींना अमेरीकेने विसा देऊ नये आसे अमेरीकेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले.अर्थात या पत्राला केराची टोपली दाखवली व मोदींना अमेरीकेने अत्यंत सन्मानाने आमंत्रित केले.स्वतः मोदींनी या सर्वांना अनुल्लेखाने मारले व त्यांची जागा दाखवली.आत्ता पण तेच होणार आहे.मला या लोकांची फक्त किव येते.सामान्य जनता यांच्या पेक्षा कितीतरी चाणाक्ष आहे हे यांना कळेल तो सुदिन.या लोकांंना गावातील भटक्या कुत्र्यांची उपमा दिलीत हा म्हणजे कुत्र्यांचा अपमान आहे.भटकी कुत्री पण त्यांना खायला घालणार्यांवर भुंकत नाहीत.आपण असाच लेख मायावती,ममता व राहुल यांच्यावर अशी विनंति आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/18025074278750694375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-20945673378809501052019-04-12T00:23:33.040-07:002019-04-12T00:23:33.040-07:00भाऊ हे अतिशय चुकीचं आहे...
तुम्ही हे असं भटक्या...भाऊ हे अतिशय चुकीचं आहे... <br /><br /><br />तुम्ही हे असं भटक्या कुत्र्यांचा अपमान नाही करू शकतं...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-72415497269364101532019-04-12T00:09:07.294-07:002019-04-12T00:09:07.294-07:00एकदम झकास. कानफाटात हाणलीत.एकदम झकास. कानफाटात हाणलीत.Suresh Kalehttps://www.blogger.com/profile/12873365647140408109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-58727143180864428682019-04-11T22:27:34.376-07:002019-04-11T22:27:34.376-07:00Your analysuais always bestYour analysuais always bestAnonymoushttps://www.blogger.com/profile/12510001449224459777noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-21580904327078950852019-04-11T22:05:41.840-07:002019-04-11T22:05:41.840-07:00bhau ajun kiti marnar ya bhatkya kutryana bhau ajun kiti marnar ya bhatkya kutryana Prasannahttps://www.blogger.com/profile/08953260768257641697noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3104369746464667122019-04-11T21:42:21.527-07:002019-04-11T21:42:21.527-07:00एक मस्त अन अप्रतिम लेख भाऊ, असल्या बोवाळी कुत्र्या...एक मस्त अन अप्रतिम लेख भाऊ, असल्या बोवाळी कुत्र्यांची बोळवण करण्याची वेळ आली आहे.prashantdhumalhttps://www.blogger.com/profile/05784039382554556165noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-12165345936251650402019-04-11T21:08:47.118-07:002019-04-11T21:08:47.118-07:00फार सुंदर विवेचन आणि अचूक निष्कर्ष !
ज्याची विचार...फार सुंदर विवेचन आणि अचूक निष्कर्ष ! <br />ज्याची विचारशक्ती कुठल्या ही पक्षाशी गहाण पडलेली नाही , त्याला हे परखड विवेचन पटेल किंवा त्याचा व्यत्यास म्हणून असे ही म्हणता येईल की , हे विवेचन आपल्याला पटत नाही , याचा अर्थ आपली विचारशक्ती कुठल्या तरी पक्षाशी गहाण पडली आहे का , हे तपासणे आवश्यक आहे. <br />सुरेश दीक्षित.https://www.blogger.com/profile/15842334422694324115noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68755694174559736352019-04-11T19:21:47.322-07:002019-04-11T19:21:47.322-07:00Changala thechlat BhauChangala thechlat BhauAnonymoushttps://www.blogger.com/profile/04045232431561107632noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-15316755639143013282019-04-11T18:42:10.012-07:002019-04-11T18:42:10.012-07:00भाऊ , एकदम बरोब्बर विश्लेषणभाऊ , एकदम बरोब्बर विश्लेषणचंद्रशेखरhttps://www.blogger.com/profile/07950624294586192198noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-13556296584601897312019-04-11T18:01:22.816-07:002019-04-11T18:01:22.816-07:00एकदा झक्कासएकदा झक्कासAnonymoushttps://www.blogger.com/profile/07658445314194419837noreply@blogger.com