tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post1346460890176638160..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: निरंजनकुमार आणि बुर्हान वाणीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-62737768420228043962016-08-19T14:51:09.821-07:002016-08-19T14:51:09.821-07:00Mast.... Earnfromnseoptions.blogspot.in Mast.... Earnfromnseoptions.blogspot.in Shankar Pawarhttps://www.blogger.com/profile/08796025399239664760noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-57664980278506648812016-08-17T00:07:53.223-07:002016-08-17T00:07:53.223-07:00भाऊ!
तुम्ही लेखामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनातील...भाऊ!<br />तुम्ही लेखामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना-वेदना प्रभावीपणे मांडली आहेत. याबद्दल धन्यवाद.<br />आता थोड़ा व्यावहारीक विचार मांडतो.<br />बंगलोर शहरात साचणा-या पाण्याच्या समस्येचा उपाय म्हणून तलाव क्षेत्र संरक्षीत करणे आवश्यक असेल तर तेथील अधिकृत बांधकामेसुध्दा पाडणे अपरिहार्य आहे.<br />तलाव क्षेत्रावर उभ्या असलेल्या संकुलांची संख्या काही शतकांच्या घरात असेल व तेथे राहणा-यां नागरिकांची संख्या काही हजारांत असेल. त्यांना योग्यतो मोबदला व निवारा देऊन त्यांच्या सहमतीने हे काम होणे आवश्यक आहे.<br />जर का उपाय माहिती असुनही त्याची अंमलबजावणी केली नाहीं तर संपूर्ण शहराला त्याचा उपद्रव होणार आहे. त्यामधे या तलाव क्षेत्रातील नागरिकांचाही समावेश आहे. व्यापक परिणामांचा विचार करता काही कृति समर्थनीय ठरतात.<br />काही नागरिक सैन्यात जाऊन देश रक्षण करतात म्हणून देशातील नागरी जीवन सुरक्षित राहते. तसेच काही नागरिकांना आता स्थलांतर करावे लागले तरी शहराच्या वर्तमान व भविष्यासाठी ही योजना आवश्यकच आहे.<br />तेथील अधिकृत वस्तांमधील नागरिकांचा काहीही दोष नाही हे मान्य करूनही शासनाच्या या कृतिचे समर्थ करावे लागेल. तरच पुढील अनर्थ टळेल अशी आशा करता येईल.<br />Suren Gadgilhttps://www.blogger.com/profile/08535854295055594441noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-191457859552088712016-08-15T05:08:55.829-07:002016-08-15T05:08:55.829-07:00This comment has been removed by the author.Suren Gadgilhttps://www.blogger.com/profile/08535854295055594441noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-7604799172657304162016-08-13T02:55:52.620-07:002016-08-13T02:55:52.620-07:00भाऊ फरक असा आहे हा वानी शहीद आहे let निरंजनकुमार ह...भाऊ फरक असा आहे हा वानी शहीद आहे let निरंजनकुमार हुतात्मा आहेत भारतात शरीयत लागू आहे माहित आहेना ?Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-37487471346316652532016-08-13T02:46:13.473-07:002016-08-13T02:46:13.473-07:00भाऊ, निरंजन चे घर पडले नाही अजून. त्याच्या घराचा ...भाऊ, निरंजन चे घर पडले नाही अजून. त्याच्या घराचा एक puller पाणी वाहून नेण्याची नैसर्गिक रस्त्यात आहे, बाकी उरलेलं घर ओके आहे. आता बातम्या अश्या आहेत की त्याच्या कुटुंबाला पर्यायी घर देऊन shift करणार आहेत. पण हा जो काही अतिक्रमण हताओ कार्यक्रम पालिकेनी हाती घेतला आहे तो 100% निंदनीय आहे. Middle class लोक ह्यात हकनाक बळी पडले आहेत. This is complete knee-jerk reaction by Govt. Supported by CM as he is angry coz' nobody votes for Congress in Bengaluru. अश्या बातम्या आहेत :-(. राजीव चंद्रशेखर नावाचा एक MP आहे तो सगळ्यांना मदत करणार आहे, सरकार वर खटला दाखल करण्यासाठी. देव करो आणि त्याच्या प्रयत्नांना यश मिळो...https://palnitkar.blogspot.com/?m=1https://www.blogger.com/profile/10108297896581041556noreply@blogger.com