tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post1442483735471118072..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: नुसत्याच उठाबश्याbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-9753917636634553522018-03-30T10:04:49.246-07:002018-03-30T10:04:49.246-07:00अति झालं आणि हसू आलं अति झालं आणि हसू आलं श्रीनिवास जोशीhttps://www.blogger.com/profile/14170402577041399477noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-90992358706264065112018-03-30T09:32:35.363-07:002018-03-30T09:32:35.363-07:00आपल्या आजुबाजूला फिरणारी चार टाळकी आपल्याला महात्म...आपल्या आजुबाजूला फिरणारी चार टाळकी आपल्याला महात्मा म्हणायला लागली, की आधी त्यांचा हेतू काय आहे हे जाणून घेणे जास्त महत्वाचे असते स्वतःला जगासमोर महात्मा म्हणुन पेश करण्याआधी. नाहीतर फजिती ठरलेली आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/11658583550117024760noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-56812960957452410922018-03-30T08:19:04.909-07:002018-03-30T08:19:04.909-07:00अन्नाची प्रभावळ आधीच मालवलेली होती. आताचं उपोषण हे...अन्नाची प्रभावळ आधीच मालवलेली होती. आताचं उपोषण हे निब्बर वासराने गायीला दुधासाठी ढुसण्या मारण्यासारखं होत.गायीने फारसं न चिडता वासराला झटकून टाकलं.लाथाडलं नाही यात समाधान मानून उपोषण सुटलं. सहा महिन्यांनी पुन्हा उपोषणाला बसेन ही धमकी अगदी अण्णांनाही पोकळ वाटली असेल. बाकीच्यांना तर नक्कीच तशी वाटतेय.प्रमोद गानूhttps://www.blogger.com/profile/17623800968399453403noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-66364163647647231882018-03-30T04:13:07.787-07:002018-03-30T04:13:07.787-07:00व्वा छानच लीहीले!व्वा छानच लीहीले!Arvinda Nalkandehttps://www.blogger.com/profile/07053910536471100947noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-86988355822874158982018-03-30T04:11:34.625-07:002018-03-30T04:11:34.625-07:00आण्णांचे उपोषण नेमके कशासाठी होते.?जनलोकपालच महत्त...आण्णांचे उपोषण नेमके कशासाठी होते.?जनलोकपालच महत्त्व खरोखरच अधोरेखित करण्याजोगे आहे काय? आण्णांची स्वतःची प्रसिद्धीसाठी हे उपोषण होते काय?<br />उपोषण संपल्यानंतर जे शेतकरी आक्रमक झाले होते ते कोण होते? आण्णांचे जनलोकपाल आस्तित्वात आले तर कायं होईल. काही फरक पडेल काय? भ्रष्टाचार रोकण्यास सध्याच्या संस्था कुचकामी ठरल्या आहेत काय? तसे आसेल तर त्या संस्था चे मोडिफिकेशन का करू नये?Anonymoushttps://www.blogger.com/profile/08017516598953675538noreply@blogger.com