tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post2101297161556850041..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: कोणी कोणाला कसे वाचवावे?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-30033434127078733252016-06-10T02:27:50.939-07:002016-06-10T02:27:50.939-07:00सेना-भाजपा बघा व शिका लोक व काळ ५वा पक्ष हुडकायला...सेना-भाजपा बघा व शिका लोक व काळ ५वा पक्ष हुडकायला लागलेतAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-5513975504664821722016-06-09T13:28:44.937-07:002016-06-09T13:28:44.937-07:00भाऊराव,
एक गोष्ट नक्की की राहुल गांधी काँग्रेसचा ...भाऊराव,<br /><br />एक गोष्ट नक्की की राहुल गांधी काँग्रेसचा मनापासून द्वेष करतात. त्यांना राजकारणाची कमालीची घृणा आहे.<br /><br />याची सुरुवात त्यांच्या वडिलांपासून झाली आहे. राजीव गांधी राजकारणात सक्रिय नव्हते. निरुपायाने त्यांना यात पडावं लागलं. जेव्हा राज्य कसं करतात ते उमजू लागलं होतं तेव्हढ्यात त्यांचा बळी गेला. आजी आणि पित्याच्या हत्येचा राहुलवर अतिशय नकारात्मक परिणाम झाला.<br /><br />राजीव हत्येपश्चात सोनिया गांधी लगेच सक्रिय झाल्या नाहीत. तब्बल ७ वर्षांनंतर त्या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. त्याही निरुपायाने राजकारणात पडलेल्या दिसताहेत. बाह्य शक्तींनी मातापुत्रावर राजकारणात पडायची सक्ती केलेली असावी. राजकारणात न पडल्यास त्यांच्या कदाचित जिवाला धोकाही उत्पन्न होऊ शकतो. या सर्व चिखलापासून प्रियांका यांना दूर ठेवण्याची तिच्या आईची धडपड चालू आहे. यासाठी जावईबापूंचा बळी गेला तरी बेहत्तर. म्हणूनच रॉबर्टना पुढे आणण्याची चाचपणी करून झाली. मात्र रॉबर्टचा यांचा चेहरा मते खेचणारा नाही.<br /><br />अर्थात, एक जालीम उपाय बाकी आहे. तो म्हणजे काँग्रेस पक्षाची वाट लावणे. सध्यातरी हाच उपाय उभयतांनी अंमलात आणायचं ठरवलेलं दिसतंय. न रहेगा बांस न रहेगी बांसुरी.<br /><br />आपला नम्र,<br />-गामा पैलवान Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-41681951526607639382016-06-09T10:09:54.253-07:002016-06-09T10:09:54.253-07:00परंतू मोदीं सारखा मुरब्बी द्रेष्टा नेत्याला विदेशी...परंतू मोदीं सारखा मुरब्बी द्रेष्टा नेत्याला विदेशी शक्तीनी गेल्या दशकात कोणते जाळे फेकले आहे हे कळायला येत्या लोकसभा निवडणूका पर्यंत थांबावे लागले.<br />कारण एका बाजुने मोदींच्या विदेश दौऱ्यांच्या कथा विदेशी प्रणीत मिडिया रंगवित आहे व दुसऱ्या बाजुने विदेश फिरणारा पंतप्रधान म्हणून सामान्य जनमानसात खिल्ली उडवली जाते आहे.<br />आपण जर विदेशी दौर्याचे कौतुक करायला गेलोतर अनेक अर्ध शिक्षीत भारतात पाणी, दुष्काळ महागाई शेतकरी आत्महत्या होत असताना मोदी विदेशात का फिरतायत हे विचारतात. <br />काही महाभाग भारतात एवढी नैसर्गिक साधन संपत्ती असताना त्यात गुजरात प्रमाणे (Agricultural produce growth rate was in 2 digits in Modi regime ) शेती जलसंपदा, Hydro power धरण बांधून विज निर्माण का करत नाहीत असे पण बोलतात.<br />त्याच वेळी अनेक विदेशी गुंतवणूकीचे करारांची चर्चा मिडिया करत आहे. तर दुसरीकडे सामान्य माणूस मोदींना हे विदेशी गुमराह करत आहेत अशी चर्चा करताना दिसतात. कागदावर विदेशी गुंतवणूक दाखवून प्रत्यक्षात गुंतवणूक झाली नाही तर लोकसभा निवडणूकीत हाच मुद्दा व काळ्या पैशाचा मुद्दा वरिल अपयशाची बोंबाबोंब करुन अशिक्षित गरिब जनतेची मते फिरवतील का हे काळच सांगेल.<br />Incendently दिल्ली राज्यातील निवडणूकीच्या आधी ओबामांच्या भेटी वेळी हेच सामान्य रीक्षा वाले हमे कुछ नही फरक पडता म्हणत एकीकडे अप्रत्यक्ष रित्या मते फिरवत होते. व दुसऱीकडे केजरीवाल गल्ली गल्ली फिरुन सामान्य माणसाला विज पाणी चे आश्वासन देत होते.<br />आता पण उत्तर प्रदेशातील निवडणूकी साठी मिडिया ने साधवी मुल्लां ची झुंज चालवली आहे.<br />ह्या सर्वांचा रजकिय अभ्यास करणे एकिकडे जरि रोमहर्षक असेल तरी दुसरीकडे ह्य भारतवर्षा परिक्षा करणारा असेल.<br />भाऊ या बाबत आपले विस्लेशण भाजपला मार्गदर्शक होईल. <br />एक पनवेलकरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-78002723799873035382016-06-09T08:55:29.961-07:002016-06-09T08:55:29.961-07:00भाऊ काँग्रेस ची डोळे व कान उघडणी करणारा लेख... इत...भाऊ काँग्रेस ची डोळे व कान उघडणी करणारा लेख... इतक्या परखडपणे आपण वास्तव चे भान आपण काँग्रेस जनांना (खरे तर ते आता व अनेक दशके जन राहीलेले नाहीत तर गांधी नेहरु घराण्याची खाजगी मलमत्ता झालेले आहेत) दिले आहे....<br />पण याची पेरणी कित्येक दशका पुर्वीच झालेली आहे हा योगायोग आहे की घडवले गेले आहे हे समजणे सामान्य माणसाच्या कल्पने पलिकडेचे आहे...<br />संजय इंदिरा राजीव गांधी यांच्या हत्या (घातपात ) याची चर्चा सामान्य जनमानसात गेली दोन तीन दशके होत आहे. हे सर्व विदेशी व्यक्ती कडे देशाची सुत्रे जाण्यासाठी केले गेले आहे की योगायोग ह्यावर विचार व चर्चा कधीच केली गेली नाही..<br />कारण उघड पणे बाहेर येणे शक्य नाही.<br />काही वेळा परिकथे प्रमाणे याचा सिक्वेन्स लागतो.<br />भारतीय विचारवंताना याचे वावडेच आहे.<br /> भारता सारख्या अविकसित बहुसंख्य गरिब अशिक्षित ( ठेवले गेले मग मतासाठी खरेदी करणे सोपे जाते) भावनिक जनांची ओढ गांधी नेहरु घराण्या भोवती घुटमळत राहणार याची पक्की खात्री विदेशी शक्तींना असणार (हे वास्तव की कल्पीत) मग अशी पेरणी करणे विदेशी महासत्तांना का शक्य नाही हे भारतीयांना का समजत नाही हे अकलनीय आहे.<br /><br />पण भारताची एक संघियता (unity) तोडण्या मध्ये यश येण्यात एवढा वेळ लागेल व पेरलेले बी एवढे निकृष्ट निघेल असे विदेशी प्लॅनरला वाटले नसेल. परंतु हा भारतीयांसाठी नियतीचा शुभ खेळ आहे असे म्हणावे लागेल.<br />त्यामुळे भारतात मोदीं सारखा कणखर द्रेष्टा अभ्रष्टाचारी विकासी नेत्याचा उदय झाला. हे विदेशी शक्तींना अनपेक्षित आहे.<br />एक पनवेलकरAnonymousnoreply@blogger.com