tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3273593304120904885..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: न्यायबुद्धी नावाची वारांगना?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-84171561163063280662017-06-20T04:07:51.639-07:002017-06-20T04:07:51.639-07:00याच हरिश साळवेनी सलमान खानची हिट ॲंड रन केसमध्ये व...याच हरिश साळवेनी सलमान खानची हिट ॲंड रन केसमध्ये वकिली केली होती.<br /><br />हेच काँग्रेसच्या काळात घडले असते तर सलमान व् साळवी दोघांवरही टीकेची झोड उठली असती.<br /><br />पण साक्षात *दी साहेबांबरोबर सलमान पत्ंग उडवत असल्याचे फोटो सर्वत्र् झळकले अन् भक्तलोकही गप्प झाले.Dr. Gajanan Kagalkarhttps://www.blogger.com/profile/12556901940255986068noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-57348685371781136532017-05-22T23:34:20.961-07:002017-05-22T23:34:20.961-07:00भाऊ एकदम जबरदस्त पोलखोल.. मान गये... भारताचे सुदैव...भाऊ एकदम जबरदस्त पोलखोल.. मान गये... भारताचे सुदैवाने मोदी सारखा देवदुताने भारतात जन्म घेतला व देशात सत्ता पालट झाला..<br />आता प्रश्<br /> या साठी तमाम राष्ट्रभक्त भारतीयांचे आभारी आहोत..<br /><br />तसेच खास करून युपी महाराष्ट्र राजस्थान बिहार अशा काही पुर्णपणे राज्यांचे आभार ज्यांनी भरभरून भाजप व मित्र पक्षाला मते देऊन जवळजवळ सर्व खासदार निवडुन दिले... म्हणुन हे देशाला ( साॅरी साॅरी काहीच असे आपले डोळे उघडणारे लेख वाचणारे ना ) समजतय...<br />व बाहेर पडतय अजुन 10 वर्षे युपीए चांडाळ चौकडी राहिली असती तर पुर्णपणे भारताचा काश्मीर झाला असता...<br />यापुढे पण गाफिल जनते मुळे होऊ शकेल...<br />हे मिडियावाले का दाखवत नाहित हे सामान्य जनतेच्या लक्षात येत नाही.. व बरेच जण अपप्रचार करताना दिसतात की मिडियावाले मोदीना फेवर (साथ देतात) करतात... किती अजब<br /> राष्ट्र आहे ना हे?... तमाम मिडियावाले आणि तथाकथित (so called) impartial आर्णब गोस्वामी आजही भाजपला काॅर्नर करत आहेत.. व आपण गुणगान करतोय...<br /> media was silent on this why? Then and now.. Its totally partial and backs who are ready to sell nation...<br />Its foreign investment to create group of Indians to part of such sale... this is going on for thousands of year in this shapit land called India..<br />Our own citizens become soldiers killing our our citizens at the direction of foreigners anti national anti Hindus..<br />We are great generation that we born in this country to see that our own citizens are supporting anti-nation elements just for small personal gain God forgives them for thousands of years... (जसे काही मुघल राजवटी बरोबर लढणारे शिवाजी ज्या काळात जन्मले होते तसे युगपुरुष परत जन्माला आलेत व आपण त्या काळात जन्म घेतलाय जसे श्रीकृष्णाचा सुदामा रामाची खारकुंडी...)<br />And this continues w continue for thousands of years as stated in Bhagavad Geeta..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-39123550640086950482017-05-22T02:41:35.942-07:002017-05-22T02:41:35.942-07:00हरीश साळवेंचे वडिल एन.के.पी.साळवे हे काँग्रेसचेच ज...हरीश साळवेंचे वडिल एन.के.पी.साळवे हे काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते आणि एकेकाळी केंद्रिय मंत्रीही होते. तरीही हरीश साळवेंना अशी वर्तणुक यु.पी.ए सरकारने द्यायचे कारण समजत नाही.Girishhttps://www.blogger.com/profile/10515104403829189619noreply@blogger.com