tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3288878381825242701..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सलीम-जावेद आणि शोलेbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-32034896493999714222016-05-06T22:50:53.871-07:002016-05-06T22:50:53.871-07:00Aajhi aapla desh gulamitch aahe, khare swatantra a...Aajhi aapla desh gulamitch aahe, khare swatantra ajunhi milalele nahi, lokshahi sarkar fakt navala aahe, parkiy shakti(isi) ithe hastaka marfat rajyakarbhar karat aahe केवळ अप्रतिमhttps://www.blogger.com/profile/15738171019112830588noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-34953742068223756572016-04-25T13:23:43.300-07:002016-04-25T13:23:43.300-07:00http://www.thelotpot.com/big-expose-congress-ncp-f...http://www.thelotpot.com/big-expose-congress-ncp-funding-kanhiya-kumar-creating-mirage-crowd-meetingsAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-17174479747614679512016-04-24T22:10:54.012-07:002016-04-24T22:10:54.012-07:00मस्त भाऊ मस्त भाऊ Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-63774130323945042442016-04-24T20:56:27.967-07:002016-04-24T20:56:27.967-07:00भाऊ ह्या सर्व प्रकरणां वरुन एक गोष्ट स्पष्ट होते क...भाऊ ह्या सर्व प्रकरणां वरुन एक गोष्ट स्पष्ट होते की भारतिय सव॔ यत्रंणाच पोखरली आहे.<br />हे सर्व शासकिय अधिकारी आता इशरत व प्रकरणाची पोलखोल करत आहेत त्यांनी त्यांवेळी पण हि माहिती काही प्रमाणात मिडिया ( Times Now ABP Star Aaj Tak आशा काही चॅनेल वरिल प्रमुखांच्या एडिटर इन चिफ च्या काना पय॔ंतं पोहचवली असणार. काहि अधिकार्यांचे टाॅरचरिंग तर मिडिया कडे नक्कीच पोहचले पण हे सर्व एडिटर इन चिफ आत्ता पोटतिडकीने बोलण्याचा आव आणतायत व अमिताभ होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची अकाउंटेबिलीटी कोणाकडेच नाही. त्यामुळे अशी देश विघातक प्रकरणे वारंवार होणार.<br />जेव्हा प्रशासन, लोकनियुक्त सरकार फेल जाते तेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मिडिया महत्वाची भुमिका बजावतो असा सामान्य माणसाचा समज आहे. पण मिडिया पुण॔ पोखरला आहे. त्यामुळे परत परत नियती वर विसंबून रहावे लागणार आहे. एनजीओ प्रणित मेणबत्ती वाले( सोशल मिडिया वाले कुठे गेले?<br />एवढे मोठे अदोंलन करणारे (ह्याच मिडियाने ते उभे केले ) आण्णा हजारे, केजरीवाल यांनी हे प्रकरण आत्ता पण का लाउन धरले नाही याचा पण उहापोह आपण करावा हि विनंती. इतर सर्व गोष्टी वर माइक धरुन पाठलाग करणारे रिपोर्ट्स आण्णा केजरीवाल कन्हैया यांच्या प्रतीक्रीया का घेत नाहीत यांना प्रतिक्रिया न घेण्याचे आदेश कोण देत आहे. त्यातून मिडियाचे आसु मगरिचे असु आहेत व आपण त्यात वाहुन जात आहोत.<br />अमुल शेटे पनवेलAnonymoushttps://www.blogger.com/profile/13239800927001114283noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3200747800542254852016-04-24T09:54:26.977-07:002016-04-24T09:54:26.977-07:00भाऊ आणखी एक परखड व उपरोधिक लेख..
एका बाजूला आमचे भ...भाऊ आणखी एक परखड व उपरोधिक लेख..<br />एका बाजूला आमचे भाग्य की तुमच्या सारख्या Analytical विचारवंताचे लेख वाचून या सर्व गोष्टींचा खुलासा होत आहे आणि दुसर्या बाजूला एवढी देश विघातक बाब बाहेर येऊन देश शांत पणे पहात आहे. यामुळे आपल्या बोकडा च्या गोष्टी ची आठवण वारंवार होत आहे खाटीका दुकानात एका बोकडाचा बळी जात असताना दुसरा बोकड शांत पणे चरत असतो तसेच आपल्या देशवासीयांचे झालेआहे . म्हणूनच भारतीय म्हणजे मानवी बोकड आहेत. त्यामुळेच अशा मानवी बोकडा वर अन्य देश शतकानुशतके ताव मारत आले आहेत. <br />असहिष्णुता मुद्द्यावर पुरस्कार परत करणारे कुठे गेले?<br />ह्याच विचारवंत वग॔ वर देशाची सेन्सीव्हीटी/ जाग्रुगता अवलंबून असते. यांना व पुरोगामी /समाजवादी चळवळ्यांना दावणीला बांधले की देशातील जनता पण मानवी बोकड होउन जाते. हे साधे गणित आंतरगत व विदेशी नी जाणले आहे. त्यामुळे या देशात जन्म घेण्या सारखे दुर्दैव नाही.<br />मिडिया कडुन प्रबोधन फक्त देखावा आहे किंवा होतच नाही. नेहमीच दिशाभूल झाली आहे.<br />मिडिया विकला गेला कि देश सहज विकला जातो. त्यामुळे अशा कितीतरी घटना बाहेर पडल्या तरी देशवासीयांवर काहीच फरक पडणार नाही.<br />भाजपचे संघटन संघा वर अवलंबुन आहे बरं संघ देश विघातक घटना विरुध्द जरी रस्त्यावर उतरला तरी सव॔ पुरोगामी एकत्र येऊन मिडियाच्या सहाय्याने विषय दुसरीकडे घेऊन जातील/जातात व त्याला सेक्युलरीझम कडे घेऊन देश विधायक घटना व घडवणारे यांची पाठराखण करतात. हे सर्व ठरवुन होते. मिडिया वरील चर्चा काळजी पुव॔क ऐकल्यावर हे लक्षात येयील. काही मेंमबर दिशाभूल व भाजपचे प्रवक्ते बोलायला लागले कि हे मेंमबर मध्येच तोडुन उत्तर/ explanation पुरे करु देत नाहीत. व विकाऊ ऐडीटर इन चिफ पण बोलु देत नाहीत. त्यामुळे विषयाचे गांभीर्य निघुन घालवले जाते.<br />जरी शोध पत्रकारांना इशरतच्या व भ्रष्टाचारच्या घटना माहिती असल्या तरी त्या बाहेर येत नाहीत. या घटना केवळ योगायोगाने अथवा कॅगने बाहेर काढल्या आहेत. तोपर्यंत खुपच उशीर झालेला असतो व केवळ तोंडाची वाफ घालण्यासाठी च आहेत.<br />इशरत व भगवा दहशतवाद या घटना जर काँग्रेसइतर पक्षा कडुन घडल्या आसत्या तर केवढा मोठा गदारोळ ह्याच मिडियाने घातला असता व त्यांच्या मागे माइक घेऊन फिरले असते. व नेशन वाँट टु नो म्हणुन केवढा तमाशा केला असता.<br />हे सर्व झाल्यावर आत्ता तावातावाने काही मिडिया चॅनेल चर्चा करून केवळ प्रकरणाची वाफ घालवत आहेत. परंतु प्रकरणात गुंतलेल्याच्या वा त्यांना हे करायला भाग पडणार्याच्या मागे माइक घेऊन पाठपुरावा करत नाहीत.<br />यातच या मिडियाची लबाडी गुंतलेली आहे.<br />भाजपचे संघटन यात कमी पडत आहे. किंबहूना त्यांचेकडे शिवसेने किंवा अंबेडकरी / एनजीओ काय॔करते नाहीत.<br />व जनता झोपलेली आहे.<br />याचवर what's app वर आलेली कविता पाठवत आहे<br /><br />एक ट्रक के पीछे लिखी <br />ये पंक्ति झकझोर गई...!! <br /> "हाॅर्न धीरे बजाओ मेरा 'देश' सो रहा है"...!!!<br /><br />उस पर एक कविता इस प्रकार है कि.....<br /><br />'अँग्रेजों' के जुल्म सितम से... <br />फूट फूटकर 'रोया' है...!!<br />'धीरे' हाॅर्न बजा रे पगले.... <br />'देश' हमारा सोया है...!!<br /><br />आजादी संग 'चैन' मिला है...<br />'पूरी' नींद से सोने दे...!!<br />जगह मिले वहाँ 'साइड' ले ले...<br />हो 'दुर्घटना' तो होने दे...!!<br />किसे 'बचाने' की चिंता में...<br /> तू इतना जो 'खोया' है...!!<br />'धीरे' हाॅर्न बजा रे पगले ...<br />'देश' हमारा सोया है....!!!<br /><br />ट्रैफिक के सब 'नियम' पड़े हैं...<br />कब से 'बंद' किताबों में...!!<br />'जिम्मेदार' सुरक्षा वाले...<br />सारे लगे 'हिसाबों' में...!!<br />तू भी पकड़ा 'सौ' की पत्ती...<br />क्यों 'ईमान' में खोया है..?? <br />धीरे हाॅर्न बजा रे पगले...<br />'देश' हमारा सोया है...!!!<br /><br />'राजनीति' की इन सड़कों पर...<br />सभी 'हवा' में चलते हैं...!!<br />फुटपाथों पर 'जो' चढ़ जाते...<br />वो 'सलमान' निकलते हैं...!!<br />मेरे देश की लचर विधि से...<br />'भला' सभी का होया है...!!<br />धीरे हाॅर्न बजा रे पगले....<br />'देश' हमारा सोया है....!!!<br /><br />मेरा देश है 'सिंह' सरीखा...<br />सोये तब तक सोने दे...!!<br />'राजनीति' की इन सड़कों पर...<br />नित 'दुर्घटना' होने दे...!!<br />देश जगाने की हठ में तू....<br />क्यूँ दुख में रोया है...!!<br />धीरे हाॅर्न बजा रे पगले..<br />देश' हमारा सोया है....!!!<br /><br />अगर देश यह 'जाग' गया तो..<br />जग 'सीधा' हो जाएगा....!!<br />पाक चीन 'चुप' हो जाएँगे....<br />और 'अमरीका' रो जायेगा...!!<br />राजनीति से 'शर्मसार' हो ....<br />'जन-गण-मन' भी रोया है..!!<br />धीरे हाॅर्न बजा रे पगले...<br />देश हमारा सोया है...!!!<br /><br />'देश' हमारा सोया है....!!!<br />AS PnLAnonymousnoreply@blogger.com