tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post3920761639680681818..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: बापलेकाची गोष्टbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-51418214572446642182018-05-20T07:22:26.489-07:002018-05-20T07:22:26.489-07:00कुमारस्वामीच्या जनता दलाकडून पराभूत झालेला सिद्धरा...कुमारस्वामीच्या जनता दलाकडून पराभूत झालेला सिद्धरामय्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचा नेता आहे यावरून कुमारस्वामीच्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना येऊ शकते.37 आमदार असलेल्या कुमारस्वामीच्या पक्षाचे सरकार काँग्रेस 5 वर्षे चालू देईल ही शक्यता फारच कमी आहे बहुतेक 2019 च्या लोकसभेबरोबर परत कर्नाटकात विधानसभा निवडणुका होतील काल येडीयुरी यांच्या विधान सभेतील भाषणात मी 150 जागा घेऊन परत येईन आणि लोकसभेला मोदींना 28 लोकसभेच्या जागा मिळवून देईन अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे अनिरुद्ध गरगटेhttps://www.blogger.com/profile/08878539253920058602noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-88634252615593844492018-05-19T23:41:23.617-07:002018-05-19T23:41:23.617-07:00अतिशय योग्य विश्लेषण!! भाजप सत्त्बाहेर झाल्याबरोबर...अतिशय योग्य विश्लेषण!! भाजप सत्त्बाहेर झाल्याबरोबर ई व्ही एम् घोटाळा नाही लोकशाहीचा विजय.. ह्याची संगत काही लागत नाही हे मात्र खरेYogeshhttps://www.blogger.com/profile/09103704764019216002noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-47819650600371828922018-05-19T21:20:34.711-07:002018-05-19T21:20:34.711-07:00माझ्याही मनात ही शंका आहेच की हे सरकार किती महिने ...माझ्याही मनात ही शंका आहेच की हे सरकार किती महिने चालनार, पण इतकं नक्की आहे की लोकसभा निवडणूकी पर्यंत तरी कुमारस्वामींना निर्भय असेल.Anonymoushttps://www.blogger.com/profile/10671244104112018377noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-15750960800393993462018-05-19T11:58:11.692-07:002018-05-19T11:58:11.692-07:00खरे तर भाजपला १५ दिवसांची मुदत मिळाली असती तर जुगा...खरे तर भाजपला १५ दिवसांची मुदत मिळाली असती तर जुगाड जमले असते. पण जुगाड जास्ती दिवस चालत नाही.येडींच्या शपथ समारंभाला भाजपचा एकही मोठा नेता हजर नव्हता . यावरून त्या नेत्यांना पुढची कल्पना असावी. येडींना येडे केले गेले. पक्षाचे हसे झाले. पण विचारतो कोण ?सुरेश दीक्षित.https://www.blogger.com/profile/15842334422694324115noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-88583146000586688872018-05-19T09:38:35.702-07:002018-05-19T09:38:35.702-07:00मला वाटते की (दुर्दैवाने) यावेळी निदान 2019 पर्यंत...मला वाटते की (दुर्दैवाने) यावेळी निदान 2019 पर्यंत ही चूक काँग्रेस करणार नाही कारण मुळात ही सारी तडफड धडपड 2019 करिता "रसद पुरवठा" कुठून होणार यासाठी होती. भाजपला आता 2019 पर्यंत नवीन कर्नाटक सरकारच्या प्रत्येक निर्णयावर विरोधी पक्ष म्हणून अंकुश लावावा लागेल जेणेकरून तिथून फार मोठी रसद निघू नये (पण हे त्यांना जमेलच असेही नाही) Anonymousnoreply@blogger.com