tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post424877309801065004..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: ‘राज’ ठाकरेपर तो भरोसा करोbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-45824130812276044802019-05-01T11:50:49.571-07:002019-05-01T11:50:49.571-07:00आजची परिस्थिती आणि जुने संदर्भ... खूप अप्रतिम लेखआजची परिस्थिती आणि जुने संदर्भ... खूप अप्रतिम लेखमहेश लोणेnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-72388155185493006662019-05-01T01:01:45.255-07:002019-05-01T01:01:45.255-07:00Today... After the Great PAPPU himself, Raj Thacke...Today... After the Great PAPPU himself, Raj Thackeray is the BEST ENTERTAINER. Both should form a Gathbandhan and perform together. GUARANTEED CROWDS.... TOTAL DHAMAAL!Virendrahttps://www.blogger.com/profile/17418311325667053158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-58586033090281691512019-04-30T21:31:20.482-07:002019-04-30T21:31:20.482-07:00भाऊ,
आमच्या(??) पुण्यातील एक नामवंत आणि थोर समाजवा...भाऊ,<br />आमच्या(??) पुण्यातील एक नामवंत आणि थोर समाजवादी नेते कुमार सप्तर्षि ह्यांनी राज ठाकरे ह्यांना नुकतेच एक प्रशस्तीपत्र दिले.ते म्हणाले ‘राज ठाकरे आता राष्ट्रीय नेते होतील’.कोंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आपण समजू शकतो पण कै. लोहियाना आज स्वर्गात धन्य वाटेल.ह्याच कुमारनी नुकतेच मधुसूदन मिस्त्रीना भाषण करायला बोलावून कोंग्रेसची भरपूर स्तुति केली.-----धन्य समाजवाद <br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-49729020317753477132019-04-30T09:04:33.632-07:002019-04-30T09:04:33.632-07:00विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनुसार राज ठाकरे मतदा...विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनुसार राज ठाकरे मतदानासाठी किती काळ रांगेत उभे होते याचे नमुने<br /><br />साम टीव्ही-एक तास<br />एबीपी- दीड तास <br />लोकमत-पावणे दोन तास <br />लोकसत्ता-दोन तास<br /><br />धन्य तो मतदार, आणि धन्य ती पत्रकारिता . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-16792793342512018072019-04-29T19:57:30.202-07:002019-04-29T19:57:30.202-07:00मध्यन्तरी अमीर खान, किरण जोहर आणि इतर काही लोकांनी...मध्यन्तरी अमीर खान, किरण जोहर आणि इतर काही लोकांनी एका आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञाना द्वारे मुले झाली तेंव्हा पासून "सरोगसी" हा शब्द आता बऱ्याच लोकांना माहित झाला आहे. नवऱ्याचे शुक्राणू आणि पत्नी चे बीज वापरून तयार केलेला गर्भ वेगळ्याच स्त्रीच्या उदरात वाढवतात. राज ठाकरे हे असे राजकीय सरोगेट माता बनलेले आहेत. Abhay Harsulkarhttps://www.blogger.com/profile/09787576084266108945noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-17152999498891570092019-04-29T08:50:53.772-07:002019-04-29T08:50:53.772-07:00आता पुढील दर्शन सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात. नवीन व्...आता पुढील दर्शन सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात. नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या मनोरंजनासाठी येतील. तोपर्यंत या निवडणुकीत जे व्हिडिओ पाहिले त्यावरच गुजराण करावी लागेल असे दिसते.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-21012763627440836502019-04-29T08:17:23.287-07:002019-04-29T08:17:23.287-07:00Bhau tumhi Raj baddal bola na impartial. Bhau tumhi Raj baddal bola na impartial. Abhimanyuhttps://www.blogger.com/profile/08436401532021732995noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-52582649730681350282019-04-28T16:19:36.958-07:002019-04-28T16:19:36.958-07:00Very true. Thanks BhauVery true. Thanks Bhauविलास वाघोलीकरhttps://www.blogger.com/profile/06322184756307981723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-11642713559691849092019-04-28T01:29:28.710-07:002019-04-28T01:29:28.710-07:00But main problem is Raj is damaging the faith in G...But main problem is Raj is damaging the faith in Government and Politicians which is damaging for Democracy Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-59838667905454372332019-04-27T19:31:55.223-07:002019-04-27T19:31:55.223-07:00अद्रक के पंजे. इतके जुने संदर्भ आणि आणि त्याची आजच...अद्रक के पंजे. इतके जुने संदर्भ आणि आणि त्याची आजच्या या परिस्थितीशी तुलना. भाऊ मानलं तुम्हाला. राज ठाकरे पे भरोसा. हा हा हा हा हा!!!!श्याम मराठेhttps://www.blogger.com/profile/13708827132561738955noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-85995071882741827202019-04-27T12:20:28.438-07:002019-04-27T12:20:28.438-07:00हा हा हा उदाहरण बाकी छानच दिलंत, जर राज साहेब यांन...हा हा हा उदाहरण बाकी छानच दिलंत, जर राज साहेब यांनी प्रचार सभेत भाग घेतला नासता तर यावेळी प्रचार सभाना मजा आली नसती, शिवाय राज ठाकरे यांनी जी नवीन पद्धत अवलंबिली त्याला तर तोडच नाही। तसही भाजप नेते तोड देण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात पण त्यात काहीच दम दिसत नाही। <br />शेळीने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून थोडावेळ वाघाचं पिल्लू असल्याचा भास होईल पण शेळी डरकाळी फोडू शकत नाही, ती शेवटी बॅ बॅ च करणार। H.j. Mirjehttps://www.blogger.com/profile/04837189807329230806noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-87969783367671636422019-04-27T11:01:49.028-07:002019-04-27T11:01:49.028-07:00Bhau you should tell Raj that for his political ga...Bhau you should tell Raj that for his political gain what big mistake he is doing and demolishing respect for politician's in general public and damaging democratic valuesAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-20614164986922616322019-04-27T10:44:56.399-07:002019-04-27T10:44:56.399-07:00चार निवडणुकांत चार वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचारासाठ...चार निवडणुकांत चार वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचारासाठी काम . <br />२००४ शिवसेना<br />२००९ मनसे <br />२०१४ भाजप <br />२०१९ काँग्रेस Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-22224062060667876272019-04-27T08:37:48.748-07:002019-04-27T08:37:48.748-07:00आता सध्याच्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर उ...आता सध्याच्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर उपद्रव मूल्याच्या अनुषंगाने, एक नाव नक्कीच घोंघावतंय ते म्हणजे राज ठाकरे. पण ह्या राज ठाकरेंच्या उपद्रव मूल्याची परिमाणेच ही प्रचंड गोंधळलेली दिसतात. जी केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वालाच नव्हे तर त्यांच्या एकंदरीत पक्षाला हानिकारक ठरली आहेत, येत्या काळात अजून ठरतील..<br /><br />“माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे” म्हणून एक रुबाबदार आणि तेवढंच धीरगंभीर व्यक्तिमत्व शिवसेनेतून बाहेर पडलं, राज्याचा दौरा केला, तरुणाई ह्या व्यक्तिमत्वाच्या मागे वेडी झाली, जागोजागी त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स वाजू लागल्या, त्याचं पाठांतर सुरु झालं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. तमाम तरुणाईचे आकर्षण म्हणजे राज ठाकरे असे काहीसे समीकरण बनले. पहिल्याच निवडणुकीत तब्बल तेरा आमदार निवडून आले. आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली. एकोणतीस जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. ज्याठिकाणी मनसे निवडून येऊ शकत नव्हती तिथे भाजपा-शिवसेनेचे उमेदवार, मतविभाजनामुळे पडले. त्याच वर्षी, विधानसभेआधी झालेल्या लोकसभेत ह्या मनसेचा सगळ्यात जास्त फटका हा भाजपा शिवसेनेच्या उमेदवारांना पडला कारण युतीचा पारंपरिक मतदार ह्या नेत्याला भुलला. युतीचं प्रचंड नुकसान झालं जरी मनसेचा एकसुद्धा खासदार आला नसला तरी..<br /><br />त्याचसुमारास पुणे मनपामध्ये मनसे मुख्य विरोधी पक्ष म्हणून पुढे आला, तर नाशिक मनपा खिशात घातली.. आणि २०१४ ची लोकसभा आली..<br /><br />२०१४ पर्यंत मनसेने जे काही मिळवले होते. कदाचित त्याची हवा डोक्यात गेली असेल पण नंतर त्याला उतरती कळा लागली. राज ठाकरेंचे वक्तृत्व आणि त्यांचे ठाकरे हे आडनाव सोडले तर त्यांच्यामध्ये असं काय आहे कि पत्रकार त्यांना दूरदृष्टीचा नेता म्हणतात असा मला नेहमी प्रश्न पडतो.. कारण जे यश मनसेला मिळालं. ते राज ठाकरेंना टिकवता आलं नाही, निवडून आलेल्या उमेदवारांसोबतच..<br /><br />राज ठाकरेंच्या गोंधळाची सुरुवात त्यांच्या पार्टटाइम राजकारणापासून होते. राज ठाकरे हे पूर्णवेळ राजकारणी नाहीत. ते सहा सहा महिने दिसत नाहीत. दिसले तरी कधी गायब होतील सांगता येत नाही. पण २०१४ पर्यंत राज ठाकरेंची जी मोहिनी मराठी मनावर घातली गेली होती त्यामुळे हे कोणाच्या फारसे लक्षात आले नाही. २००९ मध्ये मनसेने ११ उमेदवार उभे केले होते आणि मतविभाजनामुळे त्याचा जबर फटका युतीला बसला होता, हे सर्वांना माहीत आहेच. कदाचित राज ठाकरे त्याच २००९ च्या प्रभावाखाली असावेत आणि भाजपा-शिवसेना ही जाहीर युती असूनही त्यांनी २०१४मध्ये सेनेविरोधात ९ उमेदवार उभे केले होते, सोबत मोदीनामाचा जप होताच. २०१४ साली ते अशा प्रकारे मोदींच्या आहारी गेले कि कदाचित त्यांना त्यांच्याच पक्षाचा विसर पडला असावा. कारण सभांमधून मोदींना मत द्यायचा आग्रह ते करीत. ही गोष्ट पत्रकारांच्या नजरेमधून कशी सुटेल?? २०१४ च्या लोकसभेच्या सुमारास त्यांचे जेवढे काही इंटरव्युज झाले, त्यामधून जेंव्हा त्यांना विचारलं जायचं, कि जर मोदींच पंतप्रधान हवेत तर मग मनसेला लोकांनी का मत द्यावं? युतीला का नको? सरळ घास समोर असताना अवघडातला का बुवा? ह्या अश्या प्रश्नांवर ते प्रचंड चिडायचे. त्यांची ती चिडचिड युट्युबवर अजूनही उपलब्ध आहे. मतदारांनी जो काय द्यायचा तो निर्णय दिलाच. ह्या अश्या गोंधळामुळे मनसेला डिपॉझिटसुद्धा वाचवता आलं नाही आणि मनसेची जी अपेक्षित धूळधाण उडाली त्यानंतर राज ठाकरेंच्या गोंधळात अजून वाढ झाली..<br /><br />नंतरच्या विधानसभेच्या वेळेस तर राज ठाकरेंच्या लहरी स्वभावाला कंटाळून मनसेला बऱ्याच जणांनी जय महाराष्ट्र केला होताच.. आधी मुंबई, पुणे नाशिक एवढ्याच तीन जिल्ह्यांमध्ये पसारा असणाऱ्या मनसेला खरंतर सावरणं एवढं अवघड नव्हतं. पण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही. विधानसभेचे पडघम वाजू लागले. पक्ष संघटन बऱ्यापैकी मोडकळीस आलं होतं. कदाचित ह्याचे भान ह्या दूरदृष्टीच्या नेत्याला आले नसेल. एका सभेत त्यांनी स्वतःच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून स्वतःला सादर केले. लगेच दोन चार दिवसात ती घोषणा मागे घेतली गेली.. अजून एक गोंधळ..Anonymoushttps://www.blogger.com/profile/18127325384138009337noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81673251863682998822019-04-27T07:22:14.586-07:002019-04-27T07:22:14.586-07:00पूर्वी लग्न मुंज असे विधी घरातल्या घरात केली जायची...पूर्वी लग्न मुंज असे विधी घरातल्या घरात केली जायची.घरातले सर्वजण नातेवाईक कामे करायची.मग कॉन्टॅक्ट जमाना आला व सर्व जबाबदरी कॉन्टॅक्टरवर सोडून आपण मोकळे.असेच सध्या चालले आहे.पण कॉन्टॅक्टरवर किती व कसा भरवसा ठेवायचे हे ज्याचे त्यानी ठरवायचे आसते व आता हा कॉन्टॅक्टर किती खरा व किती खोटा हे जनता ठरवतिलचAshhttps://www.blogger.com/profile/16593177533564806137noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-2263570782587239682019-04-27T06:56:06.594-07:002019-04-27T06:56:06.594-07:00झुक झुक झुक झुक अगीन गाडी
काँग्रेस राष्ट्रवादीची ...झुक झुक झुक झुक अगीन गाडी <br />काँग्रेस राष्ट्रवादीची नेसुन साडी<br />खोटे व्हिडिओ लाऊया<br />काकांच्या गावाला जाऊयाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-50695264081214235322019-04-27T05:37:58.026-07:002019-04-27T05:37:58.026-07:00 आदरणीय भाऊ सर २०१३ मध्ये देखिल इलेक्ट्रॉनिक माध्... आदरणीय भाऊ सर २०१३ मध्ये देखिल इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केजरीवालना मोदींसमोर माध्यमातून आव्हान उभे केले होते त्याचे नंतर काय झाले हे सर्वश्रृत आहे. पण गंमत अशी की महाराष्ट्रात सुद्धा हेच चालू काही मोजक्या माध्यमांनी पेंटरची तळी उचलून धरली आहे आणि सोशल मिडीयातून त्यांच्या समर्थकांनी आणि काही पाठीराख्यांनी. खरं म्हणजे जनता आणि कार्यकर्त्यांना जोडणारा दुवा म्हणजे दुसर्या आणि तिसर्या फळीतील नेत्यांची वानवा आहे मनसेत. दूसरे असे राजूची धाव ही मुंबई, ठाणे आणि नाशिक, थोडं फार पुणे इथपर्यंत आहे.मुंबईत तोही ठराविक मराठी पट्ट्यात आहे. ठाणे हे एकनाथ शिंदे यांच्या सारख्या कुशल नेतृत्वाने बांधणी केली आहे तर पुण्यात भाजपने महापालिका जिंकून बस्तान बसवायला सुरूवात केली आहे <br />नाशिकमध्येही तेच आहे. मग राज यांचा जनाधार आहे कुठे. जोपर्यंत खालच्या स्तरापासून ते वरच्यास्तरावर संघटनेची आणि नेत्यांची मोर्चे बांधणी होत नाही,केवळ पेंटरच्या सभा आणि भाषणांवर विसंबून न राहता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत पक्षसंघटन मजबूत होत नाही तोपर्यंत विधानसभाच नाही तर महापालिका जिंकणे सुद्धा कठीण आहे. ओमकार खोचरेhttps://www.blogger.com/profile/08082483090707355822noreply@blogger.com