tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post4441735005452624117..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: भुरट्य़ा भामट्यांचे राज्यbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-82998481015207033722018-06-27T20:00:22.228-07:002018-06-27T20:00:22.228-07:00काहीही झाले तरी फेसबुक-ट्विटरवरील केजरीवाल समर्थक ...काहीही झाले तरी फेसबुक-ट्विटरवरील केजरीवाल समर्थक या भुरटेपणाला समर्थन देणे बंद करताना दिसत नाहीत. त्याउलट मोदी समर्थकांना बिनदिक्कतपणे हे भक्त म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या तथाकथित 'भक्तांपैकी' बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची छुपी मदत घेऊन बहुमत सिध्द करणे वगैरे प्रकार भाजपने केले त्याला विरोध केला होता. पण केजरीवाल कितीही माकडचाळे करत असले तरी हे समर्थक मात्र त्यांचीच री ओढताना दिसतील.<br />Girishhttps://www.blogger.com/profile/10515104403829189619noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-15305024679496801152018-06-27T17:59:17.297-07:002018-06-27T17:59:17.297-07:00मराठीत " आप घालवणे " असं म्हटलं जातं अब्...मराठीत " आप घालवणे " असं म्हटलं जातं अब्रू घालवण्याला.किती ' सार्थ शब्दरचना ' आहे.🤣🤣प्रमोद गानूhttps://www.blogger.com/profile/17623800968399453403noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-23594521030240696182018-06-27T17:31:54.611-07:002018-06-27T17:31:54.611-07:00ह्या संदर्भात दिल्ली निवडणुकांच्या तीन महिने आधी म...ह्या संदर्भात दिल्ली निवडणुकांच्या तीन महिने आधी म्हणजे फेब्रुवारी १५ मध्ये दुबई टाईम्सला why modi and shah want to lose Delhi elections अश्या शीर्षकाचा लेख आला होता. मला. लिंक सापडली तर पाठवतो.शशांकhttps://www.blogger.com/profile/09684136760557584118noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-36177002980602283642018-06-27T06:01:16.898-07:002018-06-27T06:01:16.898-07:00केजरीवालची टोळी ला आज सगळे सर्व चॅनेल्स दाखवत नाह...केजरीवालची टोळी ला आज सगळे सर्व चॅनेल्स दाखवत नाहित म्हणून ते यु टयूब वर घुसलेत, तिथे म्हणतायत कि हे सर्व IAS ऑफिसर केजरीवालच्या हाताखाली नाहीत म्हणून नाहीतर बरोबर सिद्ध केला असत संपावर आहेत कि नाही ते ,म्हणजे जी मुख्य सचिवाना मारहाण केली ती गव्हर्नर च्या हाताखाली काम करताना ,मग केजरीवालच्या हातात असते तर काय केला असत काय माहित .भूषण यादवसारखे बॉऊन्सर्स च लावले असते त्यांच्यासाठी,मीडिया मधले आप वाले पत्रकार मारहाणीचा मुद्दा मुद्दाम दाखवत नाहीत Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-33839059812094538812018-06-27T04:18:52.516-07:002018-06-27T04:18:52.516-07:00मला तर वाटत मोदींनी दिल्ली मुद्दाम केजरीवालकडे जाउ...मला तर वाटत मोदींनी दिल्ली मुद्दाम केजरीवालकडे जाउ दिलीय.समजा सत्ता नसती तर बाहेर राहुन आप हा मोदींना पर्याय उभा राहिला असता २०११ च्या आंदोलनाचे बळ व न अनुभवलेला.मिडिया पन सोबत असनारच होता. अर्धी सत्ता देउन बीजेपी ला काही फरक पडला नाही.पन आज आप कुठे आहे इतर पक्षांचे दु्र्गुन आणि अराजकवादी पक्ष असा जास्तीचा शिक्का बसलाय.मोदींनी हे काय पात्र आहे हे 45 दिवसाच्या कारभारात ओळखले असनारच.Sharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.com