tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post499003590509865571..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: पुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger39125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77107882847267070102020-02-21T08:35:42.112-08:002020-02-21T08:35:42.112-08:00सूशीलकुमार, चिदंबरम, मुश्रीफ, जाणता राजा, अय्यर इ ...सूशीलकुमार, चिदंबरम, मुश्रीफ, जाणता राजा, अय्यर इ हे सर्व सरहद्दीपलीकडे आशेने पहात होते. त्यातील राजा महाराष्ट्रात नक्षलवाद पोसत आहेविलास वाघोलीकरhttps://www.blogger.com/profile/06322184756307981723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-40358791470181482332020-02-21T06:52:57.357-08:002020-02-21T06:52:57.357-08:00सगळं भयानक आहे पण आता ह्यांचं पितळ उघडं करुन भर चौ...सगळं भयानक आहे पण आता ह्यांचं पितळ उघडं करुन भर चौकात फासावर लटकावाShyamhttps://www.blogger.com/profile/12105303969334118565noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-51094923777902771472020-02-21T04:20:55.132-08:002020-02-21T04:20:55.132-08:00भाऊ हे सारे भयंकर आहे. ह्याचा पाठपुरावा मोदी सरकार...भाऊ हे सारे भयंकर आहे. ह्याचा पाठपुरावा मोदी सरकार तरी करणार का? इतके दिवस गेलेत अजून कोणाला कसं चौकशीच्या जाळ्यात पकडलं नाही, का पकडू इच्छित नाही.Chandrashekharnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-13322282598100470092020-02-21T01:38:15.205-08:002020-02-21T01:38:15.205-08:00पुराेहितांजवळ असलेले पुरावे मिळाले नसते...पुराेहितांजवळ असलेले पुरावे मिळाले नसते...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-45848953763341553932020-02-21T01:18:15.260-08:002020-02-21T01:18:15.260-08:00अप्रतिम विश्लेषण भाऊ.सर्व जनतेपर्यंत हे पोहोचायला ...अप्रतिम विश्लेषण भाऊ.सर्व जनतेपर्यंत हे पोहोचायला हवे.चेतन पेटकरhttps://www.blogger.com/profile/06075836686219500130noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-2429647029953533812019-08-29T19:50:50.435-07:002019-08-29T19:50:50.435-07:00अतीशय नियोजन पूर्वक अशा ह्या घटनांचं आलेखन करणारे ...अतीशय नियोजन पूर्वक अशा ह्या घटनांचं आलेखन करणारे ते हरामखोर आजही आपल्या देशात अस्तित्वात असतील तर विद्यमान सरकारने ह्या प्रकरणाचा सखोल तपास करून त्यांना जनतेसमोर उघडं पाडावं. त्यांना देशद्रोह काय असतो आणि त्यासाठी किती भयंकर शिक्षा दिल्या जाऊ शकते ह्यांचं उदाहरण न्यायालयाने प्रस्थापित करावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा द्रोह्यांना काय शिक्षा करावी ह्याचा पायंडा पाडला आहे तो अनुकरणीय आहे.Ravindra Sardeshmukhhttps://www.blogger.com/profile/08119396337007148556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-58071213670842251112019-08-29T04:08:29.642-07:002019-08-29T04:08:29.642-07:00एक गोष्ट नक्कीच विचार करण्याजोगी आहे,ती म्हणजे इतर...एक गोष्ट नक्कीच विचार करण्याजोगी आहे,ती म्हणजे इतर लोकं मेले पण चर्चा फक्त कारकरेंच्या मृत्यची होते, कामटे किंवा साळस्कर यांच्या बद्दल कुणी ब्र शब्द काढत नाही. Anonymoushttps://www.blogger.com/profile/16334303608871383893noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-23928566534181200582019-08-24T02:46:47.061-07:002019-08-24T02:46:47.061-07:00भाऊ
स्पायकॅचर पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे काभाऊ<br />स्पायकॅचर पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे काaniruddhahttps://www.blogger.com/profile/03296684758086847031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-66935477271975796142019-05-16T10:50:32.412-07:002019-05-16T10:50:32.412-07:00Nice Point. Completely agree.Nice Point. Completely agree.Anonymoushttps://www.blogger.com/profile/10214516590125501084noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-39844033314857851812019-04-30T04:04:47.087-07:002019-04-30T04:04:47.087-07:00या देशाचा जन्मच हिंदुस्थान म्हणुन झालेला आहे.येथे ...या देशाचा जन्मच हिंदुस्थान म्हणुन झालेला आहे.येथे राहणाऱ्यांचा मुख्य धर्म ही हिंदुच आहे.हे काँग्रेसला रुचत नाही,म्हणुनच की काय या देशाला निधर्मि देश म्हणन्याच्या घोषना देण्याचे काम लावले,या देशातल्या सैनिकावर ही पोलासांनी देश द्रोहाचे आरोप लावले एवढेच काय घटना घडुन दीड वर्षा नंतर हे अजब शोध लावणारे कोण.<br />काँग्रेशी नी मुळ अतिरेकी तर तेव्हाच पळवले..Anonymoushttps://www.blogger.com/profile/02094972273046680438noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-33958207514609694492019-04-25T18:24:26.760-07:002019-04-25T18:24:26.760-07:00मलाही वाटत सत्य हेच असावं..!मात्रं जेव्हा कलबुर्गी...मलाही वाटत सत्य हेच असावं..!मात्रं जेव्हा कलबुर्गी, पानसरे,गौरी लंकेश यांच्या हत्या डोळ्यासमोर येतात. जनसामन्य नागरिकांवर सामूहिक रित्या अनन्वित अन्याय आणि अत्याचार झालेले दिसतात तेव्हा शंका तर येतेच.KhushalRKhttps://www.blogger.com/profile/10647905898404633343noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-37057244193577420232019-04-24T00:03:23.318-07:002019-04-24T00:03:23.318-07:00वीर म्हणता येईल शहीद म्हणण्याचे काही कारण नाही
शह...वीर म्हणता येईल शहीद म्हणण्याचे काही कारण नाही <br />शहीद तुकराम ओबळे आहेत.Pareshhttps://www.blogger.com/profile/07345956768845400094noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-39674451312727506512019-04-23T04:21:52.779-07:002019-04-23T04:21:52.779-07:00नेहरु,गांधी हे मुस्लिम धार्जिणे वा मुस्लिमच,बॅ.जिन...नेहरु,गांधी हे मुस्लिम धार्जिणे वा मुस्लिमच,बॅ.जिना हे कन्व्हर्टेड मुस्लिम म्हणून त्यांना पुढे न येऊ देता भारताची सत्ता नेहरूंच्या घश्यात घातली गेली.पुढे ६०-६५ वर्षे हिंदूंना झुलवत ठेवले.महाराष्ट्रातील मराठा लॉबी खुर्चीसाठी त्यांना चिकटली. नथूरामनं गांधीहत्येमागचं कारण स्पष्ट केलं आहेच.खाल्या घरचे वासे मोजण्याचं बीज यांनीच पेरलं.जनरल वैद्यांचा काटा काढणारे हेच.<br />यांनातरी चांगलं मरण कुठं मिळालं? करावे तसे भरावे लागणारचं....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-76707904648814363762019-04-21T02:37:12.204-07:002019-04-21T02:37:12.204-07:00फार योग्य विवेचन.शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, कसाबच...फार योग्य विवेचन.शरद पवार, सुशिलकुमार शिंदे, कसाबची अटक,नंतरचा वेळकाढूपणा, याकूब मेननला फाशी नको म्हणून सुप्रीम कोर्टात रात्री जाणे इ पुरावे युपीए च्या कारवाया दाखवतातविलास वाघोलीकरhttps://www.blogger.com/profile/06322184756307981723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-41904511456670091412019-04-20T06:47:17.989-07:002019-04-20T06:47:17.989-07:00भाऊ या व्यापक विषयावर आपणाकडून एक पुस्तक लिहिले जा...भाऊ या व्यापक विषयावर आपणाकडून एक पुस्तक लिहिले जाईल अशी अपेक्षा करतो, खूपच चिंतनीय विषय आहे। तेवढाच गूढ पण आहेH.j. Mirjehttps://www.blogger.com/profile/04837189807329230806noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-74423154048615652972019-04-20T03:44:17.716-07:002019-04-20T03:44:17.716-07:00खरच किती भयानक गोष्ट आहे. सत्य बाहेर यायला पाहिजे....खरच किती भयानक गोष्ट आहे. सत्य बाहेर यायला पाहिजे.आणि या देश द्रोह्यांना फांसी ऐवजी कडेलोट करावं.कारण फांसी देताना प्राण लवकर जातो.Anonymoushttps://www.blogger.com/profile/11761746037336288057noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-17783187819047489792019-04-20T02:41:22.500-07:002019-04-20T02:41:22.500-07:00भाऊ दोनच प्रश्नांची उत्तरे द्या.जर हे तथाकथित देशद...भाऊ दोनच प्रश्नांची उत्तरे द्या.जर हे तथाकथित देशद्रोही लोक कसाब ला सांगून कारकरेंचा आवाज बंद करू शकतात तर तेच पुरोहितांचा बाबतीत ही करू शकत होते.दुसर असा की जर पुरोहित बाहेर आल्यावर यांच पितळ उघडे होण्याची भीती होती म्हणता मग आता ते बाहेर आल्यावर का देशद्रोही कृत्यांची माहिती देत नाहीत.तुमचा म्हणण्यानुसार ते कट्टर राष्ट्रभक्त आहेत आणि आताच सरकार ही देशभक्त च चालवतात तर तथाकथित देशद्रोह्यांचा भांडाफोड करावा ना.भाऊ तुम्ही एके दिवशी नक्की करकरेंना देशद्रोही ठरवणार.साध्वी आता बोलल्या तुम्ही थोडा वेळ घ्याल एवढंच काय तो फरकsahyadrihttps://www.blogger.com/profile/16924414209528343292noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-20620341353060691362019-04-20T00:18:04.453-07:002019-04-20T00:18:04.453-07:00मानल बुवा सर तुम्हाला....पण मला एक समजत नाही प्रत्...मानल बुवा सर तुम्हाला....पण मला एक समजत नाही प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा खास करून रेल्वेमध्ये बॉम्बब्लास्ट झालेत सामन्य वृत्तपत्रांमध्ये मुस्लीम नावच का आलीत ?? म्हणजे मला म्हणायचंय इतकच कि त्यातले आरोपी पण पळून गेलेलेच होते ना मग त्याचवेळी हिंदू नावे का जाहीर झाली नाहीत?? म्हणजे हिंदू दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न या तुमच्या म्हणण्याला जरा अजून जास्त ताकत मिळाली असती. सर माझ वय कमी आहे पण आंबेडकरांनी एकच सांगितली 'शिका , संघर्ष करा संघटीत व्हा.' AMOLDShttps://www.blogger.com/profile/10209382110914844130noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-74873413687794318592019-04-19T23:39:14.814-07:002019-04-19T23:39:14.814-07:00ईशरतजहाँ प्रकरणात 10-12 कर्तव्यदक्ष अधिका-यांना कि...ईशरतजहाँ प्रकरणात 10-12 कर्तव्यदक्ष अधिका-यांना कित्येक वर्षे अडकविले.प्रज्ञा साध्वीला ही अडकविले...आता ती बोलयला लागली तर आपलेच गळा काढीत आहेत sanjay alkarihttps://www.blogger.com/profile/00243802652576652285noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-25377497893416739672019-04-19T23:31:29.191-07:002019-04-19T23:31:29.191-07:00हे खूप भयानक सत्य आहे खरच मनापासुन आभार भाऊ अशी मा...हे खूप भयानक सत्य आहे खरच मनापासुन आभार भाऊ अशी माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली त्याबद्दल.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00702021059311574434noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-64979712233410713252017-09-01T22:46:38.059-07:002017-09-01T22:46:38.059-07:00 Kasab jivant hati laglyamule sagla plan fail jhal... Kasab jivant hati laglyamule sagla plan fail jhala.Anonymoushttps://www.blogger.com/profile/11156039519258692840noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-30221481334445717772017-08-30T19:22:07.052-07:002017-08-30T19:22:07.052-07:00भाऊ, सर्व कारस्थानाचा सर्वोच्च बिंदू - जे २६/११ ला...भाऊ, सर्व कारस्थानाचा सर्वोच्च बिंदू - जे २६/११ ला घडले - त्यात तुकाराम ओम्बलेंकडून कसाब जिवंत पकडला गेला नसता तर ... कारण सर्व दहशतवादी लाल गंडा बांधून आले होते व खोटी ओळखपत्रे जी हिंदू व्यक्ती असल्याचा निर्वाळा देत होती... तर (तथाकथित) हिंदू दहशतवाद भारतीय जनमानसात इतका ठसला असता व जगभर हिंदूंना नाहक बदनाम केले गेले असते! असो. <br />खरंच या भारत भूमीवर ईश्वराची इतकी कृपादृष्टी आहे की, भारतीयांचा पूर्ण कणा मोडू शकला नाही. व साध्वी, कर्नल पुरोहित यासारख्या व्यक्ती अनन्वित छळाला तोंड देऊन पुरून उरल्या - सत्य बाहेर आणण्यासाठी. <br /><br />सत्य काय हे खरेच बाहेर यायला हवे. पण करकरे हे राजकीय दबावाला बळी पडले व हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा रचण्यात त्यांचा हातभार लागला हे तरी नाकारता येणार नाही. फक्त ते खरेच त्या रौरव पापातून बाहेर येण्याची धडपड करत होते का हे येणाऱ्या काळातच समजू शकेल. <br /><br />हसन मुश्रीफ व पोलीस वरिष्ठ अधिकारी कृष्णप्रकाश (सांगलीत यांनी संभाजी भिडे या पूजनीय अशा वयोवृद्धावर अमानुष लाठीमार केला, अफझलखानाचा वध देखावा निमित्ताने धर्मांधांनी केलेल्या दंगलीत हिंदूंवरच जास्त अत्त्याचार केले व केसीस टाकल्या) हे दोघेही रझा अकादमीच्या मुंबईतील आझाद मैदानावरील रॅलीला उपस्थित होते - ज्यात अमर सैनिक ज्योतीची व महिला पोलिसांची विटंबना केली गेली व इतर हिंसाचार झाला होता. यातच त्यांची लायकी कळून येते. <br />अजूनही त्या दंगलीची नुकसान भरपाई रझा अकादमीने केलेली नाहीय. <br /><br />आपल्याकडे विशेषतः ज्याची सत्याची बाजू असते त्याला न्याय मिळता मिळत नाही व मिळालाच तर अत्यंत विलंबाने. बारा भानगडी असलेल्या गावचे थोर(?)असे की ज्यांचे पंतप्रधान मोदीही 'कवतुक' करतात त्यांचा तरी न्याय याच जन्मी नियती होऊ देईल का व मुखवटा पूर्णपणे टराटरा फाटला जाईल का? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-2454158441062970762017-08-29T08:45:28.016-07:002017-08-29T08:45:28.016-07:00हे सर्व फार भयानक आहे. सर्व गोष्टी सत्याच वाटतं आह...हे सर्व फार भयानक आहे. सर्व गोष्टी सत्याच वाटतं आहेत. 2 मिनिट विचार केला की यातील 25 टक्के गोष्टीच खऱ्या आहेत आणि तया याआपण सिद्ध करु शकलो तरी किती भयानक ववास्तव सामोरे यईल.<br />शरम वाटली पपाहिजे अश्या लोकांना, बाकी भाऊ तुमचा लेख अप्रतिमNarayanhttps://www.blogger.com/profile/13290933793555874510noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-73133336719471368482017-08-29T05:33:08.321-07:002017-08-29T05:33:08.321-07:00मग 'हिंदू दहशतवादाचा' बागुलबुवा पण मेला अस...मग 'हिंदू दहशतवादाचा' बागुलबुवा पण मेला असता ना !संदीप वि.सबनीसhttps://www.blogger.com/profile/10878664391751307908noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-47486577768813359722017-08-29T05:18:00.724-07:002017-08-29T05:18:00.724-07:00What a revelation. An eye opener.
What a revelation. An eye opener. <br /><br />Anonymousnoreply@blogger.com