tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post5130860529570461455..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: मास्टरस्ट्रोकचे काय झाले?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-24393902523783155472019-06-11T20:38:20.981-07:002019-06-11T20:38:20.981-07:00😆😆😆😆😆😆😆😆Yogesh Rajhanshttps://www.blogger.com/profile/13831933467738761150noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-38117514495272621702019-06-11T02:41:33.453-07:002019-06-11T02:41:33.453-07:00Bhau
Do write on the Aligadh Issue of Little Twink...Bhau<br />Do write on the Aligadh Issue of Little Twinkel Sharma.<br />Political articles are good however dont limit yourself to politics only. This mentality is the huge challenge infornt of our society & if you write on such topics then it will help to educate the society on that too which is very Vital.<br /><br />Thanks AllotAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-3662329282280583722019-06-10T23:33:03.644-07:002019-06-10T23:33:03.644-07:00भाऊ, तुम्हाला सांगू का कि मला अनेकवेळा वाटते कि रा...भाऊ, तुम्हाला सांगू का कि मला अनेकवेळा वाटते कि राहुल गांधीला या राजकारणाच्या गर्तेतून बाहेर पडायचे आहे आणि त्याच्या बहिणीला सुद्धा तेच वाटत असेल. परंतु काँग्रेस मध्ये दुसरे कोणी पक्षाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे यायलाच तयार नाही. काँग्रेसच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना आपापले पद मिळवण्यात आणि त्यातून पैसे कमावण्यातच रस आहे. बाकी पक्षाची वगरे जबाबदारी त्यांची नाही असेच त्यांना वाटते. मग स्वतःला पुन्हा पुन्हा अपयशी सिद्ध करून आणि पक्ष खड्ड्यात घालूनच त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो. आणि त्या बदल्यात त्यांना कोणत्या आर्थिक घोटाळ्यात अडकवू नये अशी डील सुद्धा ते मोदींशी करू शकतात. असे वाटण्याचे कारण -<br />१. ज्याला गंभीरपणे राजकारण करायचे आहे आणि समजून घ्यायचे आहे त्या सामान्य बुद्धीच्या माणसाला सुद्धा १५ वर्षात राजकारण समजू शकते. स्वतःला कळत नसले तरी चांगल्या सल्लागार आणि रणनीतीकारांसोबत ते आपले स्थान बळकट करू शकतात. <br />२. पक्षाच्या इतर लोकांना आपल्या पक्षाची सत्ता, नाव आणि विचारसरणी टिकावी असे वाटत असेल तर ते त्यासाठी ते धडपडतात, निष्प्रभ नेत्याला मागे सारून पुढे येतात. <br />३. सत्तेतून केलेल्या गैरव्यवहारात आपण बदनाम होऊ नये म्हणून ते संपूर्ण सत्ता दुसऱ्याकडे देऊ शकतात. <br />४. मोदींना जर खरेच गांधी फॅमिलीला त्यांच्या पापांची शिक्षाच द्यायची होती तर ५ वर्षे पुरेशी होती. परंतु ५ वर्षात वद्रा जमीन प्रकरण, नॅशनल हेराल्ड प्रकरण, चुकीचा इनकम टॅक्स रिटर्न भरणें, चुकीची माहिती देणे, चुकीचे ऍफिडेव्हिट संसदेस देणे या जिथे प्रत्यक्ष सह्या असलेले पुरावे आहेत त्या प्रकरणात त्यांना शिक्षा होण्यासाठी ५ वर्षाचा कार्यकाळ खूप मोठा असतो. परंतु पाचव्या वर्षाच्या शेवटी शेवटी ते विषय पुन्हा चर्चेत येण्याशिवाय बाकी काहीही घडलेले नाही. एकवार एक पराभवानंतरही गांधीवरची एकही केस तसूभरही पुढे सरकलेली नाही. मोदी है तो मुमकिन है म्हणताना हे मुमकिन का नाही झाले? Sujanhttps://www.blogger.com/profile/03485591045926268460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-1342395071076854972019-06-10T19:54:18.548-07:002019-06-10T19:54:18.548-07:00मतदार शाहणे झाले आहेत, ते २०१९ मध्येच डोळसपणे वावर...मतदार शाहणे झाले आहेत, ते २०१९ मध्येच डोळसपणे वावरत आहेत. काॅंग्रेसवाले अजूनी १९४७ सालातच वावरत आहेत. त्यांचे पाय जमिनीवर आले तर तो खरा " मास्टर स्ट्रोक " ठरेल. तो पर्यंत हे असले फुसके स्ट्रोक पाहून आपण गंमत पहायची.सुरेश दीक्षित.https://www.blogger.com/profile/15842334422694324115noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-40573959156203021552019-06-10T19:42:59.049-07:002019-06-10T19:42:59.049-07:00लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि एनडीए सरकार निर्वि...लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि एनडीए सरकार निर्विवाद बहुमताने सत्तेत आले आहे. आता राहुल गांधी किती कमकुवत, काँग्रेस किती भ्रष्ट, प्रियंका वद्रा, रॉबर्ट, इ. यांवर चर्चा पुरे. मेलेल्याला का झोडपता? एनडीए सरकारने काय काय चांगली कामं करायला हवी यावर मार्गदर्शन करा, सरकारने जर काही चांगले निर्णय घेतले असतील तर ते आम्हाला समजावून सांगा, कारण बऱ्याचदा चांगला निर्णय असूनही विरोधी पक्षांकडून अपप्रचार केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही चुकत असेल तर जाब विचारा कारण हेच सरकार 2024 मधेही पाहिजे.samhttps://www.blogger.com/profile/17538242433974128638noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-83177930137193139002019-06-10T09:25:54.396-07:002019-06-10T09:25:54.396-07:00प्रियांका येणे ही घराणेशाहीतील चापलूसगीरी होती. मत...प्रियांका येणे ही घराणेशाहीतील चापलूसगीरी होती. मतदार त्याला बळी पडला नाही।प्रियांका यांचे वागणे उर्मटपणा आहेविलास वाघोलीकरhttps://www.blogger.com/profile/06322184756307981723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-9187707268937025722019-06-10T09:12:26.243-07:002019-06-10T09:12:26.243-07:00 सुपर भाउ.पुरोगामी लोक सध्या मतदारांना नावे ठेवण्य... सुपर भाउ.पुरोगामी लोक सध्या मतदारांना नावे ठेवण्यात मग्न आहेत.लोकच कसे चुकले यावर fb पोस्टी पडत आहेत.प्रियंकाची राजकीय समज तर आपले उमेदवार वोट कटाउ आहेत हे उघड कबुल करण्यातच दिसली होती.Sharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77867648229117240132019-06-10T09:03:52.525-07:002019-06-10T09:03:52.525-07:00अनेकवेळा राहुल गांधी यांच्या दोन ठिकाणी निवडणूक लढ...अनेकवेळा राहुल गांधी यांच्या दोन ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अपूर्ण अर्थ लावला जातो. १९८० साली केंद्रात काँग्रेसची सत्ता नव्हती. इंदिरा गांधी यांनी रायबरेली आणि मेदक (आंध्रप्रदेश) या दोन ठिकाणहून निवडणूक लढवली व त्या दोन्ही ठिकाणी विजयी झाल्या आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता आली. २००४ साली केंद्रात काँग्रेसची सत्ता नव्हती. सोनिया गांधी यांनी बेलारी (कर्नाटक) आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवली व त्या दोन्ही ठिकाणी विजयी झाल्या आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता आली. आता अमेठी आणि वायनाड या दोन्ही ठिकाणी राहुल विजयी होतील व केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल अशी अंधश्रद्धा वाटत होती. पण ती खरी ठरली नाही.भारत दांडेकरhttps://www.blogger.com/profile/08250776515805186800noreply@blogger.com