tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post5374642402026272997..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: कोण हा मकरंद देशपांडे?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77243931190323117212016-04-18T13:06:30.092-07:002016-04-18T13:06:30.092-07:00If u have done somethomg then pls put up infront o...If u have done somethomg then pls put up infront of us then and then we people of maharastrian or indian will do help not only namo aamhi pan help karuAnonymoushttps://www.blogger.com/profile/09389991056335245925noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81007162140649307452016-04-18T07:51:00.369-07:002016-04-18T07:51:00.369-07:00धन्यवाद भाऊ. मकरंद देशपांडे याना योग्य प्रसिद्धी म...धन्यवाद भाऊ. मकरंद देशपांडे याना योग्य प्रसिद्धी मिळवून दिल्या बद्दल<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/08810375936179057032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-76066188459214006172016-04-18T00:30:39.790-07:002016-04-18T00:30:39.790-07:00BJP madhe ashi changli loka khup aahet ji prasiddh...BJP madhe ashi changli loka khup aahet ji prasiddhi sathi nahi pan samaj sudharnyasathi kaam kartat.... Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-23625888934369954332016-04-17T23:59:46.129-07:002016-04-17T23:59:46.129-07:00सुंदरसुंदरआवीक्षित श्रीधर काळेhttps://www.blogger.com/profile/10898505232686779680noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-88809776828777890192016-04-17T23:58:34.747-07:002016-04-17T23:58:34.747-07:00हा हा हा.
सॉलिड
हा हा हा.<br />सॉलिड<br />आवीक्षित श्रीधर काळेhttps://www.blogger.com/profile/10898505232686779680noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-43765757597727441712016-04-17T22:42:19.573-07:002016-04-17T22:42:19.573-07:00Media jaude, Jithe deshachi Ghatana (thodkyat Kaay...Media jaude, Jithe deshachi Ghatana (thodkyat Kaayda) lihinarya Ambedkaranchya janma dini ratri 12 vajlyaa pasun kaan phadnari avaaj karnare kaydyachi tingle karun Ambedkaranchech anuyayi tyancha maan rakhat nahit ani swatahach "AAPLAACH" netyacha apmaan kartat tithe media laa tari dosh denyaat kaay artha aheHemanthttps://www.blogger.com/profile/05225779167061519117noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-68923777851720998552016-04-16T20:01:56.924-07:002016-04-16T20:01:56.924-07:00Are abhar mananyache tari soujanya dusarya pakshan...Are abhar mananyache tari soujanya dusarya pakshani dakhavane he manuskila dharun zale asat te pan bjp nech kele tar kevadha gajahbAnonymoushttps://www.blogger.com/profile/15025161747412377140noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-75500853013569762042016-04-16T19:51:45.379-07:002016-04-16T19:51:45.379-07:00It's starting of being human.. I'm from Mi...It's starting of being human.. I'm from Miraj. I know Makarand Deshpande sir. He is simply great man. <br />Ajinkyahttps://www.blogger.com/profile/03769703857001579627noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-56698644157013094182016-04-16T11:17:32.121-07:002016-04-16T11:17:32.121-07:00भाऊ उथळ पाण्याला खळखळाट फार झालाय कामे करणारी रितस...भाऊ उथळ पाण्याला खळखळाट फार झालाय कामे करणारी रितसर करतात पण प्रसिद्धी घेणारे टाळू वरिल लोणी खात आहेत बस .....Anonymoushttps://www.blogger.com/profile/02611004347844368738noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-36718232159765125132016-04-16T04:16:09.051-07:002016-04-16T04:16:09.051-07:00कन्हैय्या तू 24 तारखेला पुण्यात येतोयेस हे ऐकून आन...कन्हैय्या तू 24 तारखेला पुण्यात येतोयेस हे ऐकून आनंद झाला. कारण एक विद्धयार्थी म्हणून जे मला तुझ्याविषयी आणि तुझ्या भूमिकेविषयी जे प्रश्न पडले आहेत ते विचारण्याची मला संधी तरी भेटेल. पण आजपर्यंत तू जिथे कोठे गेला तिथं तु कोणालाही प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही म्हणून मी तुला हे पत्र लिहित आहे . <br />तू आज एक विध्यार्थी नेता म्हणून पुढे येऊ पाहत आहेस , देशामध्ये क्रांती आणायची भाषा करत आहेस. पण खरच आज पर्यंत तू किती विध्यार्थांच्या प्रश्नाला हात घातलास ? मी जेवढे तुझे भाषणं ऐकली ना त्या मध्ये फक्त तू राजकारणा विषयीच बोलताना दिसलास. सरकार वर आरोप करणे , सरकारला प्रत्येक गोष्टीविषयी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणे , भारतीय लष्कराला बलात्कारी म्हणने याच गोष्टी केल्यास ना . मग या मध्ये विद्यार्थांचे प्रश्न त्यांच्या समस्या कुठं आहेत??<br />मी मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागातील विध्यार्थी आहे. सततचा दुष्काळ, पाणी टंचाई, नापिकी यासारख्या समस्यांनी माझे व माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे त्या विषयी तू का नाही रे कधी काही बोललास ? मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत ,घरातील कर्ता माणूसच गेल्याने घरातील मुलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडत आहे , त्या मुलांच्या शिक्षणाचं काय त्या विषयी तू का नाही कधी काही बोलत??<br />मी ज्यावेळी लातूरहून शिकण्यासाठी पुण्यात आलो तेव्हा माझ्या पण मनात अनेक प्रश्न होते, राग होता, पण मी त्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे . कारण फक्त प्रश्न विचारून बदल घडून येत नाही किंवा कोणावर चिखलफेक करूनही बदल होत नाही.<br />तुझी क्रांतीची भाषा फक्त मोदी संघ भाजपा यांना लाखोली वाहण्यापुरतीच दिसत आहे. <br />तू ज्या गरिबी, भूखमारी, बेरोजगारीची भाषा करत आहेस त्या गोष्टीला जो काँग्रेस पक्ष जबाबदार आहे त्याच्याशी जवळीक साधून तू काय राजकीय स्वार्थ साधत आहेस?<br />नक्षलवादाने अक्खा देश पोखरून काढला आहे, त्या भागातील लोकांच दैनंदिन जीवन पण सामान्य नाही. त्या भागात अजून सरकारी सुविधांचा अभाव आहे. ना शाळा ना इस्पितळे तरी तू नक्षलवाद आणि तेथील मुलांच्या शिक्षणाचा का प्रश्न नाही उठवलास ?? तुला नक्षलवादा पासून आझादी नको का ? नक्षलवादी तुझे काही सगे लागतात का? <br />तू स्वतःला भगतसिंग म्हणवून घेतोयेस<br />अरे ज्या भगतसिंग नि देशासाठी बलिदान दिले तोच देश तोडायची तू भाषा करत आहेस.<br />तू तुझ्या हक्कानं विषयी बोलतोस पण देशाप्रति तुझे काही कर्तव्य आहेत त्याचा तुला विसर पडला आहे का??<br />तू म्हटला कि कम्युनिस्टांनी पण स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं आहे पण त्यांनी ब्रिटिशांना दिलेली साथ जगजाहीर आहे. भारत चीन युद्धात चिनचं समर्थन याच कम्युनिस्टांनी केलं आहे. <br />JNU मध्ये ज्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या त्या विषयी पण तुझी भूमिका अजून गुलदस्त्यात आहे, तर त्या घटनेला तुझा पाठिंबा होता अस समजायचं का? <br />मी या देशाचा नागरिक आहे माझी राष्ट्रीय प्रतीके आहेत त्यांचा सन्मान करणे आणि दुसऱ्याला पण करायला लावणे हे मी माझे कर्तव्य समजतो पण अस करण म्हणजे नकली राष्ट्रवाद आहे अस तू कस म्हणू शकतोस ??<br />तू बोललास कि तू या देशाचा जिम्मेदार नागरिक आहेस असशील यात वाद नाही मग कोणी देशविरोधी घोषणा देत असेल , विखारी प्रचार करत असेल तर त्याला तसे करण्यापासून रोखणे एक भारतीय म्हणून तुझे कर्तव्य नाही का?<br />मला एक कळत नाही तू आंबेडकरवादी आहेस का कम्युनिस्ट.<br />कारण तू तर आज काल डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अनुयायी आहेस अस वागतोयेस<br />पण ज्या डाव्या विचारसरणीचा तू आहेस ना ज्या CPI साठी तू काम करतो त्यांनीच बाबासाहेबांच्या विरोधात 1935 साली प्रचार केला होता कि तुम्ही तुमच्या मतपत्रिका जाळा पण बाबासाहेबाना मत देऊ नका. असा प्रचार करणाऱ्या CPI चा पण तू कार्यकर्ता आहेस आणि स्वतःला बाबासाहेबांचा भक्त पण म्हणवतोयेस तू तुझी हि दुतोंडी वृत्ती बदलून तुझी भूमिका का नाहीस स्पष्ट करत??<br />आजपर्यंत कित्येक गुन्हेगारांना फासावर लटकवलं असताना तुला फक्त याकुब, मकबूल, अफझल या दहशतवाद्यांच्या फाशीचा विरोध का करावा वाटतो ? <br />तू आज अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दल बोलत आहेस पण तुझ्या मित्र आलोक सिंह माझ्या कॉलेज मध्ये आला असताना त्याला तुझ्या आयोजकांनी हाकलून लावलं . त्याबद्दल कधी काही बोलत नाही तू . <br />बघ तुला जर तुझ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ भेटला तर विचार कर माझ्या प्रश्नांवर. <br />अक्षय गौतमराव बिक्कड <br />फर्ग्युसन महाविद्यालय <br />8975332523Anonymoushttps://www.blogger.com/profile/09478264075320919935noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-10165728709127690702016-04-16T02:11:50.269-07:002016-04-16T02:11:50.269-07:00उत्तम लेख आणि ही बातमी समोर आणल्याबद्दल आभार. खरच ...उत्तम लेख आणि ही बातमी समोर आणल्याबद्दल आभार. खरच गोंधळात डोकी ठिकाणावर नसतात आणि त्यामुळे चुकीची पावलच टाकली जातात, गोंधळ अजुन वाढतो! त्यामुळे शांत राहून अशी लोकोपयोगी कामे करणारी कमीच दिसतात. देवाच्या कृपेने थोडीफार आहेत म्हणून बरय.Swapnilhttps://www.blogger.com/profile/18113185476235080155noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-33998899847127249862016-04-15T23:20:24.700-07:002016-04-15T23:20:24.700-07:00भाऊराव,
प्रसारमाध्यमांना पाणी पोहोचवायचा प्रश्न न...भाऊराव,<br /><br />प्रसारमाध्यमांना पाणी पोहोचवायचा प्रश्न न पडणे साहजिकंच आहे. त्यांच्या मते दादोबा धरणभरे यांना लातुरात नेऊन सोडा नळ म्हणून आज्ञा करायची. बास, आता लातुरात पाणीच पाणी.<br /><br />आपला नम्र,<br />-गामा पैलवानGamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-40582079747318794572016-04-15T22:49:08.576-07:002016-04-15T22:49:08.576-07:00सुंदर भाऊ मस्तच पण कोण मकरंद देशपांडे??? लातुरकरां...सुंदर भाऊ मस्तच पण कोण मकरंद देशपांडे??? लातुरकरांसह जनतेला विलासी केजरी राज चाकूवाले ---- असलेच नेते पाहिजेतAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.com