tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post575333234589889294..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: मनसेचा करिष्माbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-30204719405108400972019-06-25T21:26:09.693-07:002019-06-25T21:26:09.693-07:00हूँ।हूँ।मधुकरhttps://www.blogger.com/profile/02533730957685621524noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-73387471254790336362019-05-31T08:43:17.654-07:002019-05-31T08:43:17.654-07:00राज ठाकरेंना कुणी कमी लेखत असतील ही पण दुर्लक्षित ...राज ठाकरेंना कुणी कमी लेखत असतील ही पण दुर्लक्षित करण्यासारखे ते नेते नाहित। H.j. Mirjehttps://www.blogger.com/profile/04837189807329230806noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71375070019018168822019-05-31T04:33:03.935-07:002019-05-31T04:33:03.935-07:00अतिशय सुंदर आणि परफेक्ट विवेचन. राज ठाकरे च नवनिर्...अतिशय सुंदर आणि परफेक्ट विवेचन. राज ठाकरे च नवनिर्माण नक्कीच होईल, अंदाजे 10-15 सीट्स मिळू शकतील, पण त्यांनी घेतलेल्या मता मूळे, काँग्रेस राष्ट्र वादी पूर्ण धुळीस मिळतील आणि त्याचबरोबर वंचित आघाडीचा पण फुगा फुटेल,Nileshnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-8718370720194897892019-05-31T04:13:50.504-07:002019-05-31T04:13:50.504-07:00सहमतसहमतसागर पाटीलhttps://www.blogger.com/profile/14685853097729450626noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-11465043973626644332019-05-31T00:25:24.476-07:002019-05-31T00:25:24.476-07:00राजवरचा तुमचा विश्वास अनाकलनीय आहे भाऊ . निव्वळ वक...राजवरचा तुमचा विश्वास अनाकलनीय आहे भाऊ . निव्वळ वक्तृत्व असून काय उपयोग . तळाला मेहनत घेणारा कार्यकर्ता उरलाय कुठे . समीर पालकरhttps://www.blogger.com/profile/01591959359874021208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-56053800148809735842019-05-31T00:14:46.088-07:002019-05-31T00:14:46.088-07:00भाऊ तुम्ही या आधी वंचित आघाडीला किंचित आघाडी असे स...भाऊ तुम्ही या आधी वंचित आघाडीला किंचित आघाडी असे संबोधले होते. या आघाडीला आता 4.5% अधिक मते मिळाली आहेत. त्यांनी मते खायची कामे केली आहेत. याचा येणाऱ्या विधानसभेवर काय परिणाम होईल. मुळात सगळे दलित आणि बहुजन आंबेडकरण मागे उभे रहातील का? आता त्यात आठावले गट, मनसे आणि आपसारखे पक्ष पण असतील. ओवेसींना महाराष्ट्रात फार कोणी विचारत नाहीत. तसेच लोकसभा निवडणुकीत ओवेसींची मुस्लिम मत आंबेडकरांकडे आली पण आंबेडकरांची दलित मते एम आय एम कॅफे गेली का हे स्पष्ट नाही. या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचे भवितव्य काय. काही लोक तर आंबेडकर पुढील मुख्यमंत्री असल्याची स्वप्ने पाहायला लागली आहेत. आपण याबद्दल बोलावेUnknownhttps://www.blogger.com/profile/02285988812047019084noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-47250593709510443462019-05-30T22:40:27.528-07:002019-05-30T22:40:27.528-07:00100% सहमत 100% सहमत Anand Rajadhyakshahttps://www.blogger.com/profile/04250466019027229238noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65806508492308064752019-05-30T21:42:13.756-07:002019-05-30T21:42:13.756-07:00भाऊ, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मते फिरली असतील तर...भाऊ, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मते फिरली असतील तर आघाडीच्या बुद्धिवंतांची कीव करावि लागेल. लहानपणी एक निर्बुद्धची गोष्ट सांगितली जायची, ती म्हणजे एक माणूस फांदीच्या टोकावर बसून तीच फांदी कापत असतो. फांदी कापल्यावर आपण पडणार हे त्याच्या लेखी नव्हते. तसेच काहीतरी या सभांच्या बाबतीत वाटते.आघाडीतील कोणत्याच बुद्धिवंताला आपण कोणती फांदी तोडतोय हे कळले नाही. तुमचे म्हणणे असेच असेल तर ही आघाडी म्हणजे एका स्वातंत्र प्राप्तीत महत्वाचे योगदान देण्यारया पक्षाची पुढील पिढी इतकी निर्बुद्ध असण्याचे प्रमाण आहे. म्हणजे या पक्षाने स्वातंत्र मिळवले पण त्या स्वातंत्र्याचा अर्थ पुढील पिढीस सांगितला नाही, स्वतःत मशगुल राहिले. विचार पुढे नेला नाही व मस्तीत राहिले. असा पक्ष ज्याला मते मागता येत नाहीत, भाड्याने माणूस आणून त्याच्या करवी मते मागावी लागतात असा पक्ष संपलेलाच बरा.नंदू वाळवेकरhttps://www.blogger.com/profile/07475848337662668239noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-11484732254313734352019-05-30T12:32:57.372-07:002019-05-30T12:32:57.372-07:00भाऊ तुम्ही इतक भयानक विश्लेषण करता की आमच्यासारखे ...भाऊ तुम्ही इतक भयानक विश्लेषण करता की आमच्यासारखे सामान्य वाचक गोंधळून जातात मनसे ला मोठ कराव राज साहेब महाराष्ट्रातील दिग्गज नेते व्हावेत पण का आणि कशासाठी खरच का फक्त राजकीय गणित म्हणुनच हे विश्लेषण आहे जरा गोंधळून गेलो हा लेख वाचुन मी उत्तम आहे विश्लेषण अगदी पण खरच भविष्य आहे मनसेचे काही ?चंदन बागले कोपरगावhttps://www.blogger.com/profile/07781161686333628481noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-83000337838378519282019-05-30T10:42:02.842-07:002019-05-30T10:42:02.842-07:00This article shows that you are playing safe and k...This article shows that you are playing safe and keeping your cards open..Vijayhttps://www.blogger.com/profile/01441625172041582617noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-85080426997112804672019-05-30T10:22:44.269-07:002019-05-30T10:22:44.269-07:00मनसेची सर्वोत्कृष्ट कामगिरी २००९ मध्ये होती. तेव्ह...मनसेची सर्वोत्कृष्ट कामगिरी २००९ मध्ये होती. तेव्हा मनसेला लोकसभा निवडणुकीत १.७५ टक्के व विधानसभा निवडणुकीत ५.७५ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये मनसेच्या मतांची टक्केवारी खूपच घसरली होती व उत्तरोत्तर घसरतच गेली. मनसेकडे सध्या फार तर २-३ टक्के मते असतील. <br /><br />मनसेची मते ही मूळची शिवसेनेतील राज समर्थकांची मते आहेत. निवडणुकीत राजचे उमेदवार नसतील तर ही मते कोणत्याही अन्य पक्षाकडे न जाता शिवसेनेकडे परत जातात. २०१९ च्या निवडणुकीत भाजप-सेना युतीला २०१४ च्या तुलनेत २-३ टक्के मते जास्त मिळाली आहेत व ही मते नक्कीच मनसे समर्थकांची आहेत कारण मनसेचे उमेदवार उभे नव्हते. त्यामुळे राजच्या भाषणांमुळे मनसेची मते वंचित आघाडीकडे गेली हे भाऊंचे मत पटण्यासारखे नाही. मनसेची म्हणजे मूळ शिवसेनेची मते एमआयएम-रिपब्लिक आघाडीकडे जातील हा तर्क चुकीचा वाटतो. <br /><br />२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असेल व मनसेला ८-१० टक्के मते मिळतील या भाऊंच्या आशावादाचे कौतुक वाटते. <br /><br />भाऊंना काहीही वाटले तरी मनसेची मजल २-३ टक्के मतांच्या पुढे जाणार नाही व जास्तीत जास्त एखादा आमदार निवडून येईल.<br /><br /><br /><br />जो स्वतःच मोडीत निघालाय तो इतरांना मोडीत कसे काढणार?<br />Satishhttps://www.blogger.com/profile/07261810359793352497noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-71626973213744459322019-05-30T08:44:50.105-07:002019-05-30T08:44:50.105-07:00Analysis with reasoning. LikedAnalysis with reasoning. Likedविलास वाघोलीकरhttps://www.blogger.com/profile/06322184756307981723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65973502288894831292019-05-30T08:07:17.460-07:002019-05-30T08:07:17.460-07:00वंचित आघाड़ीकड़े मतांचा गठ्ठा नक्कीच आहे. माझ्या सर...वंचित आघाड़ीकड़े मतांचा गठ्ठा नक्कीच आहे. माझ्या सर्व नवबौद्ध मित्रांच्या कुटंबियांनी वंचित आघाड़ीला मतदान केले. मुस्लिम तरूणही ओवैसीचे चाहते आहेत.vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-62349784087062464672019-05-30T07:50:48.819-07:002019-05-30T07:50:48.819-07:00श्री भाऊ माझा राज ठाकरे वर कधीच विश्वास नव्हता, मा...श्री भाऊ माझा राज ठाकरे वर कधीच विश्वास नव्हता, माझ्या मते MNS आणि AAP मध्ये काही फरक नाही they will finish themselves over a period of time Ajay Kotwalhttps://www.blogger.com/profile/09679190098093462833noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-51860481520748219212019-05-30T04:23:15.441-07:002019-05-30T04:23:15.441-07:00bhau ithe tumhi raj premat adkun vishleshan karat ...bhau ithe tumhi raj premat adkun vishleshan karat ahat. "kinchit" aghadi la aamchya gavatun 25000 chi dengi geliye. dhangar samajala pradhanya dilyani baryach dhangar lokani suddha tyana mat dilay. aathvle prakash ambedkar samor nishpraph tharat ahet tyamule bahujan samajachi voting ambedkar la zaliye. ani manse la bahujan samajachi mate kadhi miltil ase watat nahi. pn wanchit chi voting hi kahi raj thakre mule nahi. Anonymoushttps://www.blogger.com/profile/13020007229182079035noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-35916865346270206392019-05-30T03:58:15.147-07:002019-05-30T03:58:15.147-07:00भाऊ,मला आतापर्यंत संशय होता पण आता नक्की खात्री पट...भाऊ,मला आतापर्यंत संशय होता पण आता नक्की खात्री पटली आहे की राज ला आपले राजकीय पुनर्वसन कसे करायचे ते आपण सांगितले आहे. <br />तुमच्या मदतीशिवाय राज इतका विचार करू शकतो असे मुळीच वाटत नाही. संजय तु.कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/13831827053205869173noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-85252737114987690182019-05-30T03:41:21.443-07:002019-05-30T03:41:21.443-07:00नाही पटलं भाऊ. "राजनी एकदाही कॉग्रेस वा राष्ट...नाही पटलं भाऊ. "राजनी एकदाही कॉग्रेस वा राष्ट्रवादीला मत द्यावे, असे आवाहन केलेले नव्हते" हे पूर्णसत्य नाही. <br />त्यांनी वापरलेलं व्यासपीठ कॉंग्रेसचं होतं, समोरचा श्रोतावर्ग कॉंंग्रेसचा होता.<br />दुसरा मुद्दा त्यांनी साक्षी-पुराव्यांचा आणि videos चा. बऱ्याच वेळा ते खोटे, फेरफार केलेले सिद्ध झाले आहेत. म्हणजे झाले काय,<br />राज: त्यांना मत देऊ नका.<br />मतदार: का?<br />राज: ते खोटे आहेत.<br />मतदार: काय सांगता?!<br />राज: मग काय, हे पहा पुरावे.<br />मतदार: आहो पण तुमचेच पुरावे खोटे आहेत...<br /><br />तिसरा मुद्दा आरंभशूरपणाचा. हाती घेतलेले कोणतेही काम चिकाटीने तडीस नेलं नाही. टोल प्रश्न असो की नाशिक मनपा असो. <br /><br />थोडक्यात, स्वतःची एक प्रतीमा निर्माण करायची आणि स्वतःच नष्ट करायची हाच शिरस्ता झालाय. यावेळी सुद्धा वेगळी काही अपेक्षा नाही. पाहूया विधानसभेत काय होते ते.महेशnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-63349144235716877732019-05-30T01:51:09.694-07:002019-05-30T01:51:09.694-07:00आदरणीय भाऊ सर तुम्ही ज्या प्रमाणे ह्या पेंटर बद्दल...आदरणीय भाऊ सर तुम्ही ज्या प्रमाणे ह्या पेंटर बद्दल जे काही सांगितले आहे ते निश्चितच आपल्या सूक्ष्म आणि गहन अभ्यासपूर्ण निरीक्षणाच्या आधारावर सांगितले आहे. ह्याबाबत तिळमात्र सुद्धा शंका नाही पण एकूण पेंटर चा पूर्वेतिहास पाहिला तर एक गोष्ट नेहमी खटकते ती ही आंदोलन करून किंवा राजकारण करून तो जे काही यश मिळवतो आणि नंतर थंड बसतो. किंबहुना राजकारणात यश मिळवण्यासाठी लागणारी चिकाटी, लवचिकता, पक्षसंघटन, पहिल्या फळीपासून ते तिसर्या फळीपर्यंत कुशल आणि अभ्यासू लढवय्ये नेते करताना ते अजिबात मेहनत घेत नाही. शेजारी आंध्रप्रदेश मधील जगनने केवळ पक्ष स्थापून थांबला नाही तर प्रचंड मेहनत आणि तळागाळापर्यंत लोकांची मोट बांधून अवघ्या ११ वर्षात बहुमताचे सरकार आणले आणि तेही मोदींना शिव्या न देता. मला फक्त एवढंच सांगावसं वाटतं की पेंटर तेवढी मेहनत घेणार का? की केवळ टाईमपास राजकारण करण्यात वेळ वाया घालवणार?ओमकार खोचरेhttps://www.blogger.com/profile/08082483090707355822noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-19049970920745708182019-05-30T01:31:39.960-07:002019-05-30T01:31:39.960-07:00You will be proved right !👍You will be proved right !👍Sadanand Rajehttps://www.blogger.com/profile/12361765862039735703noreply@blogger.com