tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post5771751112222664731..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: प्रत्येक युगातले मंबाजीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-40589431184818291142016-08-28T13:02:43.182-07:002016-08-28T13:02:43.182-07:00रोहित वेमुला दलित नाही म्हटल्यावर त्याच्या मृत्यूच...रोहित वेमुला दलित नाही म्हटल्यावर त्याच्या मृत्यूचे भांडवल करणारे भामटे बिळात नाहीसे झाले असणार, असल्या तथाकथित सेक्युलऱ भामट्यांवर जनतेची दिशाभूल केली म्हणून खटले चालविले पाहिजेत म्हणजे पुन्हा असली नाट्यबाजी होणार नाही.Anonymoushttps://www.blogger.com/profile/01902902695899323364noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-74727639475140301002016-08-26T23:41:39.440-07:002016-08-26T23:41:39.440-07:00आपण वाहिनीवरील चर्चांत कधी देशाच्या विकासा संबंधित...आपण वाहिनीवरील चर्चांत कधी देशाच्या विकासा संबंधित चर्चां करताना कधी ऐकले आहे का? मोदिनी परदेश दौऱ्यात देशाच्या विकासाला दिशा देणार्या कित्येक करारा वर चर्चा केली आहे का? <br />कि मिडिया ढोल वाजवताना व व्हाइट हाऊसमध्ये म्युझियम मध्ये फिरताना दाखवुन भारतीयांची दिशाभूल करुन कोणाचा अजेंडा मिडिया चालवतो आहे? तसाच हे मिडियाला विचारण्या एवढा आधीकार भारतीय संविधानाने नागरिकांना दिलाय का? <br /><br />ना खाऊगां ना खाने दुंगा या मोदी धोरणा मुळे % भागीदारीला सोकावलेल्या मिडियाची मोठी कोंडी झाली आहे.<br />डोळस सामान्य माणूस हे न जाणण्या एवढा दुध खुळा नाही हे गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.<br />परंतु गोरक्षा, दलित, महागाई, विकास 15 लाख रु राममंदिर या विषयावर मोदी सरकारची आश्वासने कितपत पुर्ण केली यावरुन हाच मिडिया जस जशा 2019 च्या निवडणूका जवळ येतील तशे सरकारवर धारदार हल्ले चढवेल व 2004 प्रमाणे या सरकारने काम चांगले केले पण लोकांन पर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले व निवडणूक हरले किंवा बहुमत मिळेवु शकले नाही ही सारवासारव करेल.<br /><br />एका बाजूने सरकारची चुकीची धोरणे लोकांना दाखवून त्यात बदल करावयास भाग पाडणे व<br />सरकारचे चांगले काम लोकांन पर्यंत पोहोचवणं हे मिडिया कडुन आपाक्षित आहे. व वाईट कामाचा समाचार घेणे व त्या विरोधात जन जागृती करणे हे पण काम आहे. परंतु यात केवळ सद्य सरकारला बदनाम करण्याचा अजेंडा बर्याच चानलनी चालवला आहे. व देशमत विरोधी फिरवणे हाच हेतु यामागे आहे.<br />व पाराचा कावळा करुन देशवासियांना दाखवत आहे. व आमच्या सर्वांकडे हे हतबल पणे पहाणे एवढाच पर्याय सध्या तरी आहे. हाच मिडिया जयललिता यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न का करत नाही?<br /><br />विदेशी मिडियाला नामोहरम करण्याची ताकत ना शासकीय मिडीयात आहे व सोशल मिडियाची पोहोच भारतासारखा अर्ध क्षिक्षीत देशात आहे. <br />मिडिया हि कोणाची डिप अॅसेट आहे हे वरिल व अण्णां च्या आंदोलनातुन लक्षात येईल.( परंतु या मिडियाचा लोकशाही मार्गाने बंदोबस्त जर झाला नाही/ होणार नाही मग क्रांती होणे अपरिहार्य आहे फक्त याची मशाल प्रथम कोण पेटवतो हे बघणे महत्वाचे आहे ).<br /><br />मोदी इतक्या प्रतिकुल परिस्थितीत कशी कामगिरी करतात हे व पुढील निवडणुकीत कसे सामोरे जातात हे फारच रोमहर्षक राहिल. धन्यवाद भाऊ<br />आपल्या सारख्यांच्या लेखा मुळे होणारी जन जागृती हा आशेचा किरण आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-91520159689061073902016-08-26T23:38:59.319-07:002016-08-26T23:38:59.319-07:00भाऊ अत्यंत सहि लेख
ज्या वेळी एका विदेशी व्यक्तीकडे...भाऊ अत्यंत सहि लेख<br />ज्या वेळी एका विदेशी व्यक्तीकडे राजकीय पक्षाची सुत्रे सुत्रब्ध पद्धतीने ( गांधी घराण्यापाशी देशाची सत्ता घुटमळल्या पासुन शास्त्रींचा अकस्मात मृत्यू, संजय गांधी चा अपघाती मृत्यू, इंदिरा व राजिव गांधींचा अतिरेकीहल्ला मृत्यू व सुत्रे अलगद पणे विदेशी व्यक्ती कडे गेली) गेल्या सुमारे अडिच दशकाच्या आसपास पिटर मुखर्जी च्या मार्फत विदेशी मिडिया व मिडियातील पैश्याने भारतात प्रवेश केला व एक सुत्री पणे (जरी चानल वेगवेगळी असली तरी ती सर्व सुसुत्रीत पणे) एका ठराविक घराण्याला या मिडियाने प्रमोट केले व सत्ता सतत त्यांना मिळेल यासाठी पोशक वातावरण निर्माण मिडिया च्या दलालांनी केले.<br /><br />एका वेळी तर भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष असताना सुद्धा सत्तेवर येऊ दिले गेले नाही. (पुरोगामी/ठरावीक लेखक/विचारवंत/सोशल वर्कर नामवंत बनवुन त्यांच्या मदतीने जनमत एकाच पक्षाच्या बाजुने झुकवले व त्याला पैशाची जोड देऊन गरीब मतदारांना विकत घेतले. व दशकानु दशके देशाची लुट करणारी सत्ता उपभोगली./राबवली. (ऊद्या जरी याच घराण्याचा देशभक्त नेता जन्मला तर हेच मिडिया वाले उलटे फिरतील किंवा त्याला अलगद संपवुन टाकतील.<br />आत्ता पण बिहार मध्ये भाजप विरोधात एका बाजुने सर्व पक्ष एकत्र येऊन व मोदिं च्या बिहार मधिल सभांना एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत असुनही बिहार राज्यातील निवडणूकीत पराभव होतो हे आश्चर्यच वाटत नाही कारण हाच मिडिया एका बाजूने दादरी अखलख व दुसऱ्या बाजूने मोहन भागवत यांच्या मागास जाती च्या वक्तव्याचा विपर्यास करुन मते व भाजपच्या Think tank निवडणुकीतील पराभवाची कारण मीमांसा करण्यात / बुद्धी फिरवण्यात यशस्वी झाला. (Voting मशिन मध्ये (काऊंटीग मध्ये ) मते फिरवता येतात हे अनेक वेळा सिद्ध करणाऱ्याला तुरूंगात डांबुन (तो साऊथ इंडियन जिवंत आहे का याचा शोध व सत्तेवर असताना या बाबत सखोल पोलखोल करण्याची बुद्धी भाजप सरकारला होत नाही )<br /><br />आपण म्हणाला त्याप्रमाणे मिडिया सातत्याने एका पक्षाच्या सरकार वर टिका करत नागरिकांना निष्क्रिय करत आहे. त्यामुळे देशाची लुट करणे सहज शक्य होते.<br />व मिडियाला पाहिजे ते घराणे शाहिचे सरकार आले की विरोधी पक्षाला टारगेट करते. यामागे कोणत्या तरी जागतिक शक्ती काम करत आहेत पण भारतिय आपल्याच स्वार्थात मश्गुल आहे. व शतकानुशतके मुसलमानी सत्तेने राज्य केल्या मुळे हेच आता भारत तुमचा देश नाहीच हे म्हणण्या पर्यंत मजल गेली आहे.<br /><br />आज देखिल मोदि सारख्या मुरब्बी नेत्याला पण केवळ Times Now ला मुलाखत देऊन इतर मिडिया पासुन वेगळा पाडण्यात यश मिळविले आहे. हिच वाहिनी व अरणब गोस्वामी सरकारीपक्षाच्या प्रवक्त्याची पिसे काढण्याची ऐक हि संधी सोडत नाही व अशा प्रवक्त्या वर पाशवी अत्याचार करत आहे व याच वाहिनी चा टिआरपी सर्वात जास्त आहे. हिच नागरिकता भारतात मिडियाने रुजवलेली आहे.<br />प्रथम काहि दशकात सुशिक्षित मध्यम वर्गीय नागरिकांना मतदाना पासुन परावृत्त करण्यात मिडिया यशस्वी झाला ( कारण एकदाका हा वर्ग मतीमंद झाला की मतदान करायचे थांबवतो व गरिब जनतेची मते विकत घेता येतात व आता सोशल नेटवर्किंग मुळे काही मध्यमवर्ग परत मतदान करु लागल्या वर गुमराह करण्यात यशस्वी होत आहे.)<br />ही नागरिकांची निष्क्रियता फारच घातक आहे.<br /><br />आणि त्याचाच फायदा मिडिया वाले घेतात व भारता सारख्या खंडप्राय देशात धुडगूस घालत आहेत. अनेक वेळा नव्हे प्रत्येक वेळी मिडियाने नेहमीच एका ठराविक राजकीय पक्षांना टारगेट केले आहे.<br /><br /> याच मिडियाने ज्या वेळी एका पाठोपाठ एक कैक लाख कोटीचे भ्रष्टाचार होत होते तेव्हा यडुरप्पांचे काय असे प्रतिप्रश्न विचारुन एक प्रकारे प्रचंड भ्रष्टाचार करणार्यांना का कव्हर ऑपरेशन दिले होते व आता हे सर्व दाखवणारी शोध पत्रकारिता कोणाचे पाणी भरत होती की लोणी खात होती हे भारता सारख्या देशात केवळ दैवच जाणु शकते. कारण आपले देशबांधवच यात सामील असल्याने हे सामान्यांना कधीच समजणार नाही. व दिशाभूल मात्र होत राहील.....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-49024609939077465302016-08-26T22:17:41.146-07:002016-08-26T22:17:41.146-07:00खरआहे भाऊ यामुळेच हे घरात आहेत काहीदिवसात हे लोक द...खरआहे भाऊ यामुळेच हे घरात आहेत काहीदिवसात हे लोक देशात दिसणार नाहीतAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-39018258580444057902016-08-26T11:15:56.439-07:002016-08-26T11:15:56.439-07:00ढाेंगीच वाे हे...ढाेंगीच वाे हे...Anonymousnoreply@blogger.com