tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post6023162395199998785..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: कॉग्रेस आणि पाकिस्तानbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-59827496579169752772016-10-14T10:43:04.216-07:002016-10-14T10:43:04.216-07:00भाऊ वाजपेयी सरकारच्या काळात कारगील कंदहार आणि संसद...भाऊ वाजपेयी सरकारच्या काळात कारगील कंदहार आणि संसदेवरचा हल्ला अशा घटना घडल्या होत्या पण सीमेच्या पलीकडे जाऊन उत्तर दिले गेले नव्हते आता सारखे उत्तर दिले गेले असते तर कदाचित युपीएचे सरकार आलेच नसते पण पाकीस्तानला धडा शिकवायची संधी वाजपेयी अडवाणींनी गमावली हे मात्र नक्कीअनिरुद्ध गरगटेhttps://www.blogger.com/profile/08878539253920058602noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-72725672685276186812016-10-14T08:22:36.847-07:002016-10-14T08:22:36.847-07:00भाऊ, मनोज तिवारी नसून मनीष तिवारी असा उल्लेख करावा...भाऊ, मनोज तिवारी नसून मनीष तिवारी असा उल्लेख करावा. धन्यवाद.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77517542808169484302016-10-14T08:04:09.706-07:002016-10-14T08:04:09.706-07:00एकदम सटीक विश्लेषन केलंत आपण.
�� आपल्या लिखाणाची...एकदम सटीक विश्लेषन केलंत आपण. <br />�� आपल्या लिखाणाची धार अशीच वाढवा<br /><br />विष्णू शिंदेvishnuhttps://www.blogger.com/profile/14008535398767689393noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77651290423174543282016-10-14T07:30:29.162-07:002016-10-14T07:30:29.162-07:00मस्तच निरीक्षण भाऊमस्तच निरीक्षण भाऊAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-31842230054051560642016-10-14T06:41:41.311-07:002016-10-14T06:41:41.311-07:00भाऊ, आपण नियंत्रण रेषा ओलांडत नसल्याने प्रत्यक्षात...भाऊ, आपण नियंत्रण रेषा ओलांडत नसल्याने प्रत्यक्षात लढाया/चकमकी नेहमी आपल्या भूमीवर होत असत. अशा लढाया/चकमकी जरी आपण जिंकत असलो तरी युद्धशास्त्राच्या नियमानुसार आपले नुकसान होत असेच. त्यामुळे पाकीस्तानचा कमीम कमी भांडवलात जास्तीत जास्त नुकसान करण्याचा धंदा निर्वेधपणे सुरु होता. पण या वेळी आपण दाखवून दिले आहे की यापुढे लढाई झाली तर भूमी पाकीस्तानची असेल. अर्थातच होणारे नुकसान त्यांचेच असेल. Aniruddha Joshinoreply@blogger.com