tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post6135609472595264364..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: मेलेल्या मनाची जीवंत माणसेbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-28913592602292559372018-08-09T05:15:34.611-07:002018-08-09T05:15:34.611-07:00Good commentsGood commentsवसंत लळितhttps://www.blogger.com/profile/04973494162302105319noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-84319533200672742892018-07-29T10:17:52.719-07:002018-07-29T10:17:52.719-07:00सर , मराठा आरक्षणाविषयीचे आपले दोन्ही लेख उत्तम आह...सर , मराठा आरक्षणाविषयीचे आपले दोन्ही लेख उत्तम आहेत. आपण नेहमीप्रमाणे रोखठोक लिहीले आहे. माझी तर अशी इच्छा आहे की भारतातील ज्यांना कोणाला आरक्षण हावे आहे त्यांनी इकदाच आपल्या मागण्या करून टाकाव्यात. एकाचे झाले की दुसरयाचे अंदोलन आहेच. त्यामुळे होते काय की त्याच त्याच बातम्या व राजकारणी लोकांची आश्वासने, टि.व्हि. चॅनेलवाल्याचा तोच काथ्याकुट ऐकावा व पहावा लागतो. दुसरे असे की शिक्षाणासाठी एक टक्का वेगळा जीएसटी आकारून सर्वाना परवडेल असे पहावें. जेणेकरून कुणालाही शिक्षणापासुन वंचित राहावे लागणार नाही. आपण या बद्दल लिहावे असे वाटते. दुसरे बांधा, वापरा, हस्तातंरित करा तत्वावर रेल्वे मार्ग उभारावेत म्हणजे कमी पैशात व वेळेत वाहतुक शक्य होऊन विकास होईल. ज्यांच्या जमिनी घ्याव्या लागतील त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला व दोन पिढयाना पेन्शन द्यावे म्हणज्ये कामे लवकर होतील व कुणी आडकाठी करणार नाहीं. या बद्दल आपले मत मांडावे. मा.श्री. गडकरी साहेब याचा विचार करतील तर बरे व भले होईल. आपला ब्लाग भक्त, प्रविण लंके, अहमदनगरPravin Lankehttps://www.blogger.com/profile/04118130258605445543noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77170279185118241922018-07-29T06:36:42.900-07:002018-07-29T06:36:42.900-07:00Ajach eka tv channel var Kakasahebachya kutumbachi...Ajach eka tv channel var Kakasahebachya kutumbachi mulakhat dakhvali geli Teva tyachya bahinini arakshan nahi milale tar Kakasahebachya atmyala shanti milnar nahi ase sangun pudhachya morchachya veli amhi pan nadit Udya maru saw sangitale Ase provoking vatavaran media nirman karate ahe ani sarva virodhi paksha eka magun ek andolan karun lokana bhadkavat ahet tar hyala ala ghalnyasathi kaydyane kahi karata yeil ka? Mediavar tar apan bahishkar ghalun jahir prachar kela pahije Bhau apan kahitari kele pahije Ata ati zale ahe Changalya sarkarchi vaat lavat ahet Ayajichya jivavar bayaji udar! Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-53685793273351922412018-07-27T20:27:45.547-07:002018-07-27T20:27:45.547-07:00एकदम बरोबर आहे भाऊ
एकदम बरोबर आहे भाऊ<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/11635364522589589690noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-32373781504755487462018-07-27T19:34:59.079-07:002018-07-27T19:34:59.079-07:00परिस्थिती अत्यंत उबगवाणी झालेली आहे. एकापाठोपाठ एक...परिस्थिती अत्यंत उबगवाणी झालेली आहे. एकापाठोपाठ एक विषय उकरून काढून दंगे केले जात आहेत. खरोखर आरक्षण हवे की सर्वांना आरक्षण दिल्यास शेवटी काय होणार याचा राजकीय नेतृत्वाकडून कसलाही विचार दिसत नाही. आरक्षण घेतलेल्या आणि कमी गुण असूनही चांगल्या अभ्यासक्रमांना गेलेल्या मुलांची कशी परवड होते, हे जवळून बघणाऱ्याला कळते. अशा मुलांची पुढे स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची क्षमताच उरत नाही.पुन्हा झुंडशाही करून कसले तरी आरक्षण मिळविले नाही तर जगायचे कसे? या अशा मतपेट्या हव्या असतात. पण अक्खा देश लुळा पांगळा होत चालला आहे. कर्तृत्वावर काही मिळवण्यापेक्षा गुंडगिरी करून दुसऱ्याचे कर्तृत्व ओरबडा असे काहीसे आपण शिकवू लागलो आहोत. तावून सुलाखून धारदार होणे आता अशक्य वाटते.<br />फक्त काल राज ठाकरे वेगळ्या पद्धतीने बोलले. बरेच प्रामाणिक वाटले.<br />फुलपाखराच्या अळीला झगडून कोषातून बाहेर यावे लागते. आरक्षणाच्या कात्रीने कोष कापून बाहेर काढले तर स्वप्न फुलपाखराचे आणि शरीर अळीचे असे विपरीत होते.Girishhttps://www.blogger.com/profile/02175535374973925339noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-10479501357089081112018-07-27T10:20:46.222-07:002018-07-27T10:20:46.222-07:00उरंगाबाद --> औरंगाबादउरंगाबाद --> औरंगाबाद Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-42394763422197191222018-07-27T09:02:02.669-07:002018-07-27T09:02:02.669-07:00सुरवातीला अगदी चुकीची माहिती की कोणीही तरुणाला वाच...सुरवातीला अगदी चुकीची माहिती की कोणीही तरुणाला वाचवायचा प्रयत्न नाही केला, तर वस्तुस्थिती ही आहे की कित्येक आंदोलन कर्ते तरुण त्याला वाचवायला नदीत उडी घ्यायला तयार होते तशी त्यांनी पोलिसांना विनंती सुद्धा केली, पण पोलिसांनी त्यांना जोखडून ठेवले होते व त्या निष्पाप तरुणाचा जीव गेला, याला जबाबदार जितके प्रशासण तितकेच त्यावेळी उपस्थित पोलीस ही आहेत,<br /><br />आणि हो या आंदोलनाची तुलना दुसऱ्याशी करणे बरोबर न्हवे तुशांतhttps://www.blogger.com/profile/09436619961583568997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-84958472955931599572018-07-27T06:18:09.419-07:002018-07-27T06:18:09.419-07:00आज देशाचे जाती-जातीत विभागून वाटोळे करणाऱ्यांना ने...आज देशाचे जाती-जातीत विभागून वाटोळे करणाऱ्यांना नेते म्हणतात हे आपले दुर्दैव आहे. थोडयाच दिवसात शिवाजी महाराज हे मराठा नावाच्या मागासवर्गीयांचे नेते ठरवले जातील. आणि दलितांवर सर्वात जास्त अत्याचार करणारेच स्वतः मागासलेपण अंगिकरत आहेत. मागासवर्गीय बनण्याची स्पर्धा पाहिली की किळस येते या लोकांची<br />Anonymousnoreply@blogger.com