tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post6359393906468295802..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: एक गाव एक पाणवठा?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-44615170152980558512016-09-29T00:12:04.716-07:002016-09-29T00:12:04.716-07:00बरोबर आहे लोकमत च्या एका पत्रकाराने what's app...बरोबर आहे लोकमत च्या एका पत्रकाराने what's app दिलेले मत व त्यांच्या माझ्यात झालेली बातचीत 👊याद राखा मनुवाद्यांनो !<br /><br />छ. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं तुम्हाला भीक घालणार नाही.<br /><br />मराठा - मागास वादाला ठिणगी देऊन भावा-भावात भांडण लावणाऱ्या विदेशी आर्यानी आमच्या सहनशीलतेचे अंत पाहू नये, जर का हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा आणि भीमरायांचा भिमाकोरेगावचा सिह सिदनाग पुन्हा जागा झाला तर पुन्हा इतिहास घडेल आणि इतिहासातील पुस्तकातून "एकेकाळी आर्य भारतात राहत होते", एवढेच संदर्भासाठी उराल.<br /><br />गुन्हेगाराला भर चौकात फाशीद्या, चांगली अद्दल घडू दे, हादरवा अश्या नराधमाला !<br />त्याचे आणि आमचे संबंध त्याच दिवशी तुटले ज्यादिवशी त्याने 'आमच्या ताईला' हात लावला.<br /><br />आता तो फक्त गुन्हेगार आहे<br />त्याला जातहि राहिली नाही आणि धर्महीं<br />त्याला समाजहि राहिला नाही आणि कुटुंबही<br />आता तो फक्त गुन्हेगार आहे<br /><br />👥ध्यानी असुद्या मराठा- मागास एकता हि चिरायू राहणार ... अखंडित राहणार ... प्रतिमोर्चे नको ! शांतता ठेवा ! शिवाजी महाराजांचा इतिहास विसरून चालणार नाही. आज जे काही चालले आहे. ते R S S .चा खेळ आहे. बाबानो दलित.आणि.मराठा या दोन संघष॔ कधी पेटेल याची वाट पहातात काही लोक म्हणून...वाचाल तर वाचाल. ....🙏 मी-:अनिल कदम साहेब RSS वर खापर फोडुन काही उपयोग नाही उलट अस करून कांग्रेस राष्ट्रवादीला पाठिशी घालूनका खरे जातीयवादी तेच आहेत.जातीजातीत भांडण लाऊन ६० वर्ष सत्ता भोगली जनतेला लुटलय.आपण खरे पत्रकार असाल तर,आता महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या व सगळेच आदर करतात अशा पत्रकाराने मराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१) ते (६) लेख लिहीले आहेत त्याची लींक देतोय ती वाचा आपले मत नक्की बदलेल आपणास सत्य कळेल मी-:सदर पत्रकार १४ वर्ष दैनिक पुढारी संपादकीय लिहीतआहेत http://jagatapahara.blogspot.in/2016/09/blog-post_11.html?m=1 एक दिवसानी मी-:काय अनिल कदम साहेब ? लींक वाचल्या काय ??? ते-:महेश साहेब मी गेली 25 वषेॅ हया महा पुरुषांच्या चळवळीत काम करतो.मला वाटते माझ्या पेक्षा तूम्हाला जास्त महापूरूषांची महिती आहे. त्यामुळे मी हया गोष्टींचा अभ्यास करून मग आपण वैचारिक वाद नक्कीच घालू ते पण आपण भेटून वैचारिक वाद हे असलेच पाहिजेत नक्की मजा येईल. ......? 👍 मी-:महापुरुषांचा आदर्श समोर ठेवलाच पाहिजे पण १९९० नंतरचा काळ हा जागतीकीकरणाचा आहे आपण अजुन १९५० च्या दशकातली वृत्तीत अडकुन पडलोय अनिल कदम साहेब आपले कालचे विचार हे या चळवळीशी विसंगत होते व हे विचार काही राजनीतिक दलांच्या प्रचाराचे होते."मला या महापुरुषां बद्दल आपणा एवढी माहीती नाही" परंतु माझे मित्र व मदतकर्ते व त्यांचे पुर्वज यांनी आपल्या या चळवळीची सुरुवात महाराष्ट्रात केली होती व सध्या माझे मीत्र पुढे रेटतायत,आता माझे मार्गदर्शक यांची लींक आपणास दिली आहे ती आपण वाचली का ?? ते-:महेशराव तूम्ही लिहीलेल्या लींग वाचल्या खर आहे. पण काय करणार रस्त्यावरच कृत्र जस स्वतासाठी जगत तशे हे सवेॅसाले जगतायत असो.आपण लवकरच भेटू मित्रा.👌👍 मी-:okAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-51840695646870620432016-09-28T08:21:52.856-07:002016-09-28T08:21:52.856-07:00खरच जर media ,राजकारणी आणी पुरोगामी या लोकांनी आज ...खरच जर media ,राजकारणी आणी पुरोगामी या लोकांनी आज प्रत्येक गोष्टी चा विचका करुन ठेवला . हे त्रिकुट जर नसते तर कदाचित जाती-अंत झाला असता, त्यासाठि विशेष आदळ आपट करावी लागली नसती. परंतु यांची दुकाने बंद पडली आसती. पिडितांचा रंग पाहुन (हिरवा निळा भगवा)media वर बातमीला coverage दिले जाते.नेते जाती-जाती चे मेळावे भरऊन प्रत्येक जातीच्या अस्मीता टोकदार करित आहेत या सगळ्यातुन समाज एकसंघ कसा होईल. समाजातील दुहिचे खापर मात्र rss वर फोडले जाते. यात पुरोगामी आघाडीवर आहेत .Anonymoushttps://www.blogger.com/profile/14714112269636194214noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-51826940628583051342016-09-28T03:17:57.544-07:002016-09-28T03:17:57.544-07:00भाऊ सगळ्यांचा आरक्षण दिलं तर राहिले फक्त ब्राह्मण ...भाऊ सगळ्यांचा आरक्षण दिलं तर राहिले फक्त ब्राह्मण ते ही खूप श्रीमंत नाहीतच आणि कधीच नव्हते...मग त्यांना आरक्षण कधी मिळणार??? कोणाला तरी कोणाच्या तरी विहिरीवर पाणी भरायला नाही मिळालं आणि कोणाला तरी कोणीतरी 4 पिढ्या मागे काहीतरी बोललं तर त्याची शिक्षा आम्हा आत्ताच्या ब्राह्मणांना का??? आमचा काय संबंध आहे त्यातल्या कोणाशी?? आम्ही का कर्ज काढून शिकायचं आणि त्यातही मार्क नाही पडले तर आयुष्याची वाट लावून घ्यायची??? आणि बाकीचे जवळ जवळ फुकट शिकणार आणि मार्क न पडताच नोकऱ्या मिळवणार??? का हे असं आहे भाऊ??? किती पिढ्या हे असं चालणार??mandarhttps://www.blogger.com/profile/09601466389932801970noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-52598073226504082192016-09-27T23:14:56.717-07:002016-09-27T23:14:56.717-07:00डॉ. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ सारखीच स्...डॉ. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ सारखीच स्थिती दिवंगत मोहन धारीया यांच्या ’वनराई’ ची आहे. हा प्रकल्प कुठे चालू आहे आणि त्यातून काय उत्कर्ष झाला हे कधीच कळत नाही. परंतू मोहन धारीया यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले होते. अशी अनेक उदाहरणे या लोकांच्याबाबतीत सांगता येतील.भारत दांडेकरhttps://www.blogger.com/profile/08250776515805186800noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-78981031170907919852016-09-27T22:43:16.989-07:002016-09-27T22:43:16.989-07:00छान लेख आहे भाऊ छान लेख आहे भाऊ Anonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.com