tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post6447598171423767253..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सत्याचा असीम आनंदbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-6360917605869242532018-07-27T09:38:31.547-07:002018-07-27T09:38:31.547-07:00महाशय तुम्ही जे काही म्हणताय पण इथे न्यायालयच म्हण...महाशय तुम्ही जे काही म्हणताय पण इथे न्यायालयच म्हणत आहे कि पुराव्याशिवाय केवळ एका समाजाला खुश करण्यासाठी हे हिंदू दहशतवादाचे कुभांड रचण्यात आले आहे. केवळ कोणाचा मारून,हाणून घेतलेला जबाब हा पुरावा ठरत नाही. त्याला इतर पुरावे लागतात. आणि २०१४ पर्यंत तर कॉंग्रेस सत्तेत होती न? मग सहा वर्षे त्यांनी हे खटले का निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले नाहीत? उत्तर स्पष्ट आहे कि मुळात काही नव्हतेच. बरे हिंदू दहशतवाद म्हणून भौनी वर उल्लेख केलेली नवे वगळता पुढे काहीच दिसत नाही हे कसे? कि संपुआ सरकारने हिंदू दहशतवाद नावाचा राक्षस संपवला असे म्हणायचे आहे आपणास? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-54980666826906935942018-04-19T11:42:56.980-07:002018-04-19T11:42:56.980-07:00ज्याप्रमाणे साध्वींना मारहाण केली गेली त्याच प्रमा...ज्याप्रमाणे साध्वींना मारहाण केली गेली त्याच प्रमाणे सर्वांनी असीमानंदांकडुन जबाब घेतला गेला होता.vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-474770127513042092018-04-19T02:36:04.603-07:002018-04-19T02:36:04.603-07:00श्री भाऊ आज right angles च्या website वर श्री प्रक...श्री भाऊ आज right angles च्या website वर श्री प्रकाश बाळ यांचा लेख वाचा माझा असा समज आहे की आपण अतिशय निष्पक्ष आणि निर्भीडपणे लेखन करताय माझी आपणास नम्र विनंती आहे कृपया ह्या विषयाच्या मुळापर्यंत जाऊन खर काय ते सर्वांसमोर आणावंAjay Kotwalhttps://www.blogger.com/profile/09679190098093462833noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-23955586589549701882018-04-18T00:30:13.741-07:002018-04-18T00:30:13.741-07:00I have sent just now in another mail editorial fro...I have sent just now in another mail editorial from divya marathi please reply Ajay Kotwalhttps://www.blogger.com/profile/09679190098093462833noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-77654108956047438702018-04-18T00:29:26.932-07:002018-04-18T00:29:26.932-07:00१८ मे २००७ रोजी हैदराबाद शहरातील चारमिनार परिसराती...१८ मे २००७ रोजी हैदराबाद शहरातील चारमिनार परिसरातील मक्का मशिदीत बॉम्बस्फोट होऊन ९ जण ठार झाले होते. हा स्फोट झाला तेव्हा पोलिसांचा संशय बांगलादेशी दहशतवादी संघटना ‘हुजी’वर होता. पण जेव्हा पोलिस खोलात गेले तेव्हा कट्टर हिंदुत्ववादी विचाराने पछाडलेल्या काही जणांचा कट असल्याचे उघडकीस आले आणि देशभर हलकल्लोळ माजला. त्या वेळच्या यूपीए सरकारने ही घटना म्हणजे ‘हिंदू दहशतवाद’ असल्याचा आरोप केला आणि या आरोपाने देशातील राजकीय वातावरण तप्त झाले. त्याअगोदर एक वर्ष मालेगावमध्ये, नंतर भारत-पाकिस्तानदरम्यान धावणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये आणि राजस्थानमधील अजमेर शरीफमध्ये बॉम्बस्फोट झाले होते.<br /><br />या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये एक समान सूत्र असल्याची खात्री पोलिस व राष्ट्रीय तपास यंत्रणेला पटल्यानंतर स्वामी असीमानंद, कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूर, सुनील जोशी व काही अन्य जणांना देशभरातून अटक करण्यात आली. या सर्व आरोपींचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचे दुवे सापडल्याने तर आणखी खळबळ उडाली होती. आजपर्यंत देशात हिंदू-मुस्लिम दंगली पेटाव्यात, देशात धार्मिक असंतोष उफाळावा या कुटिल उद्देशाने पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले केले जात होते. पण आता असे हल्ले करणाऱ्यांमध्ये देशातल्याच कट्टर हिंदुत्ववादी संघटना सामील असल्याचे चित्र उभे राहिल्याने सगळेच चक्रावून गेले. देशाला नक्षलवादाच्या समस्येशी दोन हात करताना नाकी नऊ येत असताना कट्टर धार्मिक हिंदू संघटनांचे हे आव्हान गंभीर होते. महत्त्वाची बाब म्हणजे स्वामी असीमानंद यांनी दिल्लीतील तीसहजारी न्यायालयात मुस्लिमांच्या धार्मिक स्थळी स्फोट घडवून आणणे किंवा मुस्लिमबहुल भागात बॉम्बस्फोट घडवून आणून देशात दंगली पेटवण्याचा आमचा प्रयत्न होता, अशी कबुलीही दिली होती. त्यांनी आपला हात अजमेर शरीफ, समझौता एक्स्प्रेस, मक्का मशीद, मालेगाव बॉम्बस्फोटात असल्याचाही जबाब दिला . शिवाय जबाबात आरएसएसचे एक नेते इंद्रेश कुमार, साध्वी प्रज्ञा ठाकूर, संघप्रचारक सुनील जोशी या साथीदारांचेही नाव घेतले होते. स्वामी असीमानंद यांचा हा जबाबच एका अर्थाने या सगळ्या घटनांना वळण देणारा होता. या जबाबामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान भारताच्या विरोधात रान पेटवू लागला. दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पाकिस्तानविरोधातील जी मोहीम सुरू होती त्यात अडथळे आले. नंतर या प्रकरणाला दुसरे वळण लागले ते आणखी एका निर्णयाने. याअगोदर सीबीआय मक्का मशीद बॉम्बस्फोटाचा तपास करत होती. पण नंतर हा तपास त्यांच्याकडून काढून घेऊन तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला गेला. या यंत्रणेने सीबीआयने गोळा केलेले पुरावे आपल्याकडे मागून घेतले, शिवाय स्वत:ही या प्रकरणाचा तपास केला होता. दरम्यानच्या काळात स्वामी असीमानंदनी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आपला जबाब फिरवला, त्यात अनेक साक्षीदार उलटल्याने हे प्रकरणच खिळखिळे झाले. आता सोमवारी स्वामी असीमानंद यांच्यासह पाच आरोपींची मक्का मशीद स्फोटातून पुराव्याअभावी सुटका झाली आहे. यापूर्वी स्वामी असीमानंद यांची अजमेर शरीफ बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटका झाली होती व आता त्यांच्यावर फक्त समझौता एक्स्प्रेस प्रकरणाचे आरोप आहेत.<br /><br />मक्का मशीद प्रकरणाचा खटला ११ वर्षे न्यायालयात होता व आरोपींविरोधात सबळ पुरावे नसल्याच्या कारणावरून सर्वच आरोपी निर्दोष सुटत असतील तर हा स्फोट कुणी केला व त्यामागे कोणत्या यंत्रणा आहेत, अशा खटल्यांवर कोणता राजकीय पक्ष, संस्था दबाव आणत आहे, सर्वच साक्षीदार कशामुळे फिरतात, केंद्रातले सरकार तपास यंत्रणांच्या कारभारात हस्तक्षेप करते का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.<br /><br />वर उल्लेख केलेली सर्वच प्रकरणे देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर आहेत. पोलिस यंत्रणा, न्याययंत्रणा, गुप्तहेर यंत्रणा सर्वच पातळ्यांवर निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले आहे. पोलिसांची तपास पद्धती व बड्या अधिकाऱ्यांचे सत्तेपुढे लीन होणे ही आता नवी बाब राहिलेली नाही. दहशतवादाचे राजकारण करणे, त्यावर निवडणुका जिंकणे हा राजकीय पक्षांचा उद्योग असला तरी पोलिस, न्यायव्यवस्थेचे ते काम नाही. पण या व्यवस्था राजकीय पक्षांच्या अजेंड्यात स्वत:ला सामील करून घेणाऱ्या दिसतात. या यंत्रणांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेली प्रकरणे, हायप्रोफाइल खटले शेवटपणे तडीस नेण्यात येणारे अपयश निश्चितच संतापजनक आहे. पोलिस सुधारणांचे कायदे आणून गुन्हेगारांना शिक्षा होईल हा दावा अपुरा आहे. मुळात पोलिसांनी सचोटीने, नि:पक्षपातीपणाने, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम केले तर अनेक गोष्टी साध्य होतील व या देशात न्याय मिळतोय यावर सर्वांचा विश्वास बसेल.Ajay Kotwalhttps://www.blogger.com/profile/09679190098093462833noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-89855220895412669412018-04-17T08:44:51.994-07:002018-04-17T08:44:51.994-07:00..गता पहारा सुरु आहे. ..गता पहारा सुरु आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/05112567132818903408noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-26960568139925279482018-04-16T08:52:20.886-07:002018-04-16T08:52:20.886-07:00what's app वर कालपासून जम्मूतील बालात्कारावर भ...what's app वर कालपासून जम्मूतील बालात्कारावर भरपूर पोस्ट आल्या. काहिच आश्चर्य वाटले नाही. कारण हे सर्व तर होणारच. मुळात आपण " गजवा ए हिंद " हि संकल्पना समजून घेतली नाही. https://www.youtube.com/watch?v=5OBRC3_Hi80 पुढे येते ती गोष्ट म्हणजे ढोंगी पुरोगामी लोकांची. हिंदूंना या लोकांनी इतिहास बदलून, मिडिया चा वापर करून बेहोष केले आहे. आपल्याला हे माहित नसते कि , पृथ्विराज चौहान पराभवानंतर आपले युद्ध चालू आहे ते अजूनही चालूच आहे. माझे व्यक्तिगत मत आहे कि," यात आपण काहीच करू शकत नाही. सर्व काही श्री भगवती म्हणजेच श्री जगदंबा करेल." पण त्यात भयंकर विनाश होईल हे निश्चित. हे युद्ध जिंकणे हे श्री मोदींच्या क्षमते पलीकडचे आहे. खूप धाडसी निर्णय, प्रचंड जनमत पाठीशी किंवा हुकुमशहा पद्धत वगैरे काहीतरी असलेला राज्यकर्ता च हि परिस्थिती पालटू शकतो. फाळणी च्या वेळेस श्री आंबेडकर व सावरकर तळमळून सांगत होते कि, लोकसंख्येची अदलाबदल केली पाहिजे. पण गांधी नेहरूंना सर्व जाती धर्माचे नेते होण्याचे डोहाळे लागले होते. असो आजचा भाउंचा लेखही वाचला पाहिजे असा आहे.vaibhav14476https://www.blogger.com/profile/15428756530647347275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-1658271100969351992018-04-16T04:47:11.298-07:002018-04-16T04:47:11.298-07:00कठुआ चे पण सत्य बाहेर येऊ लागलेय त्या मुलीचा खून झ...कठुआ चे पण सत्य बाहेर येऊ लागलेय त्या मुलीचा खून झाला होता रेप नाही हा प्राथमिक अहवाल मेहबुबा मुफ्तीने दबाव आणला व रेप झाला आहे असा खोटा अहवाल सादर केला .तसेच ज्या देवळात मुलगी मिळाली ते खुला मंदिर होत आणि तिच्या अगावर जे कपडे होते त्यावर चिखल होता व त्या परिसरात पाऊस व तसे काही नव्हते .खरे कारण रोहिंग्या आहेत ती मुलगी ज्या मुस्लिम जमातीची आहे त्यांना रोहिंग्या त्रास देतायत व त्यांना ते नको आहेत पण पुरोगामी मेहबूबा ला ते हवे आहेत त्यासाठी त्यांना बचावले जात आहे . आणि एक जेव्हा पाकिस्तानी सेने १९९९ वेळी बॉर्डर पार करून अली होती तेवा याच गुराखी मुस्लिमणी भारत सरकारला कळवले होते कारण त्यांचा वावरच तिथे असतो ,त्याचा राग पण आहे मेहबूबा व इतरांना ,कारण सियाचीन भारताला मिळालं त्यांना ते नको होत. काँग्रेस काय मतांसाठी नेहरूंनी काश्मीर ची काय वाट लावली ते भोगतोच आहे आपण Sujit Kulkarnihttps://www.blogger.com/profile/10979741008628670689noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-44117802242170605232018-04-16T03:02:56.429-07:002018-04-16T03:02:56.429-07:00यातल्या कोणत्याही महाभागास आयसीस च्या क्रौर्यामुळे...यातल्या कोणत्याही महाभागास आयसीस च्या क्रौर्यामुळे मुसलमान असल्याची लाज वाटली नाही.कश्मिरी पंडितांची ससेहोलपट यांना विचलित करू शकली नाही.हिंसेपासून दूर राहणारा,अशी हिंदू शब्दांची सार्थ उकल आहे.पण राजकीय लाभासाठी त्याला सतत अपराधीभावनेने पछाडून ठेवण्यात कोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत हे लक्षात येते.<br />भाऊ, कधी कधी निराशा दाटून येते.प्रत्येकवेळी राष्ट्र भक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागते.आयुष्य भ्रष्टाचारात बरबटलेले पुरोगामी म्हणवून घेत देशाचे तुकडे करणा-यांची तळी उचलून धरतात.<br />घोर कलियुग! हंस दाना चुगायला महाग आहे आणि कौवे मोत्यांच्या राशीत लोळत आहेत.Siddharth vasishthhttps://www.blogger.com/profile/11765401262552728032noreply@blogger.com