tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post7668661406863229093..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: झाकीर नाईक आगे बढो!bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-63153736591305625182016-07-14T02:05:25.910-07:002016-07-14T02:05:25.910-07:00भाऊ सोप आहे आपणही सगळेच जनाब झालो की विषयच मिटेलभाऊ सोप आहे आपणही सगळेच जनाब झालो की विषयच मिटेलAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-8789494119408556832016-07-13T08:50:47.804-07:002016-07-13T08:50:47.804-07:00भाऊ अत्यंत उपरोधिक रास्त लेख. हिंदू धर्मात जन्म घे...भाऊ अत्यंत उपरोधिक रास्त लेख. हिंदू धर्मात जन्म घेणे हा एक मागील जन्मातील पापाचे प्रायश्चीत्य आहे अशी भावना निर्माण झाली आहे.<br />मिडिया ट्रायल मध्ये हिंदू धर्माच्या प्रवक्ते व भाजप / संघ यांचा नेहमीच पाणउतारा सर्वच म्हणजे आर्णव गोस्वामी च्या तथाकथित फेमस न्युज आवर मध्ये आणी निखिल वागळे च्या शो मध्ये गेली पाच वर्ष पहायला मिळाला आहे. मी त्याचे रेकॉर्डिंग ठेवले आहे. यात गमंत नाही पण चिड येणारी गोष्ट म्हणजे जेंव्हा भाजप विरोधी पक्षात होता तेंव्हा आशा अनेक घटना मध्य युपीए सरकार असल्या मुळे त्याला कव्हर आॅपरेशन देत पुरावे हेच अँकर मागत होते व आता सत्तेत असताना त्वरित कारवाई करावी म्हणून हेच अँकर व पुरोगामी अत्यंत अॅग्रेसिव्हली भाजपा व संघा च्या प्रवक्त्याचा पाणउतारा करत आहेत.<br />हे किती लोकांच्या लक्षात येत आहे?<br />यामुळे आपण आतंकवादी कारवायांना बढावा देत आहोत याचे भान असुन सुद्धा मुद्दाम भाजप सरकार कारवाई करण्यात ढिलाई करते आहे असे दुरगामी परिणाम करणारे चित्र मतदारांत निर्माण करत आहे. यातून सुध्दा जर भाजप सरकारने परत 2019 च्या निवडणुका जिंकल्या तर जादूच झाली अशी सामान्य माणसाची भावना आहे.<br />हे अँकर नेमताना जे नावाने हिंदू धर्माचेच आहेत परंतु कोणताही धर्म न मानणारे आसे सरळ सरळ बोलतात परंतु हिंदू धर्माचे आतुन कट्टर विरोधक असतात. व देव धर्म न मानणारे असल्याने पापभिरू वृत्ती पण नसते व कसाई पेक्षा हि कृर असतात आणि देश विरोधक होतात. हेच शतकानुशतके भारतात चालु आहे. त्यामुळे विदेशी शक्ती भारतावर सहज राज्य करत आल्या आहेत.<br />न्यायाधीश नेमणुक व प्रमोशन दशकानुदशके एकच पक्षाचे सरकारनी केल्या मुळे न्यायाची अपेक्षा ठेवणे अशक्य आहे (आठवा घाटकोपर प्रकरणात अतिरेक्यांना पकडणाऱ्या पोलीसांना डिसमिस करणारे न्यायालय व रिबेरो ना जनयाचीका दाखल केल्याबाबत दंड ठोठावणे) हे सर्व दुरगामी /डीप आघात करणारे आहे.<br />म्हणून सामान्य माणसाला नियती वरच भरोसा ठेवायला हवा.<br />अमुलAnonymousnoreply@blogger.com