tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post7989761363425156947..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सुसंस्कृत रानटी समाजbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-24295963172395905662015-12-23T02:46:54.593-08:002015-12-23T02:46:54.593-08:00आजकालचे so called सभ्य सुसंस्कृत लोक समाजाला रानटी...आजकालचे so called सभ्य सुसंस्कृत लोक समाजाला रानटी जंगली<br />कायद्याकडे घेऊन चालले आहेत. . जमावाच्या हाती गुन्हेगार लागला मग त्याला चोप मिळतो, तेव्हा बुद्धीमंत रानटीपणाचा आरोप करतात. Ase asel tr sabhya, susanskrut mhanaun ghenyapeksha RANTI MHAnun ghetlel parwdte.Anonymoushttps://www.blogger.com/profile/03222799324750394569noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-8096388875928715712015-12-22T04:18:21.083-08:002015-12-22T04:18:21.083-08:00न्यायालय न म्हणता निकालालय म्हणणे जास्त योग्य ठरेल...न्यायालय न म्हणता निकालालय म्हणणे जास्त योग्य ठरेल. कारण न्यायालयात न्याय मिळत नाही. न्यायालयात जे मिळते त्याला न्याय म्हणतात अशी आजची परिस्थिती आहे. योगीhttps://www.blogger.com/profile/01907626289704516698noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-73598346829573611962015-12-21T23:53:06.025-08:002015-12-21T23:53:06.025-08:00भाऊ हा सरकारनामा इथुन पुढे असाच चालू राहिलभाऊ हा सरकारनामा इथुन पुढे असाच चालू राहिलAnonymoushttps://www.blogger.com/profile/01486414367943171378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-9264505048178817672015-12-21T21:22:44.278-08:002015-12-21T21:22:44.278-08:00लोकशाही चे चारही स्तंभ कोलमडून पडल्याचे विदारक चित...लोकशाही चे चारही स्तंभ कोलमडून पडल्याचे विदारक चित्र निर्माण झालेले आहे सलमान खान आणि निर्भया प्रकरणातील गुन्हेगार आपराधी असतांना सुध्दा फक्त कायदेशीर बाजु लंगडी पडल्यामुळे सुटले दुसरी व्यवस्था पत्रकारीता ब्रेकींग न्यूज च्या काळात परिस्थितीचे आकलन व मांडनी पेड न्यूज होऊन बसलेली आहे संसद एका परिवारच्या स्वार्थासाठी आणि मोदी विरोध यासाठी कामकाज बंद पाडले जात आहेत आम आदमी पार्टीच्या कंटाळवाने राजकारणाला मिडीयात अनावश्यक कव्हरेज मिळत आहे कायदेपाडणारा सर्वसामान्य या लोकशाहीचा पिडीत आहे आणि कायद्याचे स-हास उलंल्घन करणारे बळी ठरत आहे त्यामुळे या देशात स्वातंत्र्याची भाषा ही स्वैराचारीची भाषा वाटु लागलेली आहे भाऊ तुमचे विचार कुंभकरर्णाची झोप घेणा-या सर्वसामान्यांना जागी करणेसाठी शेअर्स लिंक द्याAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-82012834825901639692015-12-21T21:16:17.311-08:002015-12-21T21:16:17.311-08:00सर्व गुनेगाराच्या नावात गुपित दडलेले आहे.अफरोज...
...सर्व गुनेगाराच्या नावात गुपित दडलेले आहे.अफरोज...<br />याला गुन्हा केल्याची लाज देखील वाटत नाही,तर तो अजुन हट्टी झाला आहे.आणि आपले पुरोगामी मतासाठी लाचार...<br />राजसभेत नविन कायदा मजुर होऊ देणार नाहीट.पण शिलाई मशिन काय १००००₹ काय!अजुन या कलयुगात या पेक्षा अजुन वाईट काय बघावे लागणार आहे,माहित नाही.<br />मी रानटी समाज्याचा घटक असल्यासारखे वाटले.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00591198451237815131noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-87417261363105743022015-12-21T12:15:44.198-08:002015-12-21T12:15:44.198-08:00यामधून एक चुकीचा समज प्रदर्शित होउ शकतो...
'अ...यामधून एक चुकीचा समज प्रदर्शित होउ शकतो... <br />'अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्यास शिक्षा कमी होते व तो लवकर बाहेर पडतो...'<br />Code Masterhttps://www.blogger.com/profile/08099274864922210067noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81571574866743709402015-12-21T08:36:36.338-08:002015-12-21T08:36:36.338-08:00भाऊ, अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण येथे मांडला आहे. क...भाऊ, अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण येथे मांडला आहे. कायदा इतका गाढव असतो ? की कायदे करणारे आपण ?सुरेश पेठेhttps://www.blogger.com/profile/03296569903942374929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-40793384120644554032015-12-21T08:17:10.803-08:002015-12-21T08:17:10.803-08:00भाऊ हे बुद्धीजीवी वर्गाचे दुटप्पी वागणे आहे. याला ...भाऊ हे बुद्धीजीवी वर्गाचे दुटप्पी वागणे आहे. याला पर्याय नाही. हे असेच चालू राहणार.Anonymoushttps://www.blogger.com/profile/14584053731829589782noreply@blogger.com