tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post8150265244471653326..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: सुड-बुद्धीमंतांची लोकशाहीbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-10960168243699858462018-07-07T01:57:10.836-07:002018-07-07T01:57:10.836-07:00राहुल - सोनियाची केस आठवा ....जामीन मिळे पर्यंत सु...राहुल - सोनियाची केस आठवा ....जामीन मिळे पर्यंत सुडाचे राजकारण ..असहिष्णुता ..गांधी घराण्या बाबत आकस असे नानाविध आरोप सरकारवर केले गेले ...भुजबळ प्रकरण पण म्हणे सूडबुद्धी ...मग कोनत्याहि भ्रष्ट नेत्यांवर कारवाई कोणतंहि सरकार करणार तरी कसं ? Anonymoushttps://www.blogger.com/profile/03086869340591263442noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-16941210390962544652018-07-07T00:13:41.400-07:002018-07-07T00:13:41.400-07:00मलेशिया सारखा कस्पटा-समान देश. ज्याने आपल्या माजी ...मलेशिया सारखा कस्पटा-समान देश. ज्याने आपल्या माजी पंतप्रधानांना तुरुंगात डांबल आहे. परंतू भारतासारख्या मोठ्या देशाने केलेल्या जाकीर नाईक च्या प्रत्यार्पणाच्या मागणीला त्याने केराची टोपली दाखवलीय. विजय मल्ल्या, निरव मोदी सोडा. ते युरोपात लपले आहेत. पण एक छोटा आशियाई देश पण भारताच्या मागणीला किंमत देत नाही. ह्या देशाच्या मागे कोण उभा आहे? आणि जाकीर नाईक ला भारतात आणू न शकणे हे कोणाचे अपयश? <br /><br />मध्यंतरी अक्षय कुमार चा "बेबी" हा चित्रपट पाहण्यात आला. त्या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन भारत सरकारने तसं काहीतरी करून दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. Phantomhttps://www.blogger.com/profile/13550651610727296178noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-67082928874117958442018-07-06T05:47:45.521-07:002018-07-06T05:47:45.521-07:00उत्तमउत्तमTusharhttps://www.blogger.com/profile/04253870783457237206noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-78176606328209663872018-07-06T02:03:16.275-07:002018-07-06T02:03:16.275-07:00भाउ सध्या मोदीविरेधी वेबसाइट,tv पत्रकारांच पेव फुट...भाउ सध्या मोदीविरेधी वेबसाइट,tv पत्रकारांच पेव फुटलय बडे पत्रकार बहुमताचे सरकार भारतासारख्या विविधता देशात कस नकोय त्यामुळ देश कसा तुटेल असा अजब तर्क देतायत Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-59518476116649023102018-07-06T01:39:13.359-07:002018-07-06T01:39:13.359-07:00भाउ खरच भयानक आहे चिदंबरमना कोर्टाच्या परवानगी शिव...भाउ खरच भयानक आहे चिदंबरमना कोर्टाच्या परवानगी शिवाय देश सोडण्यास मनाइ आहे ३अब्ज डाॅलरचीमनी लांॅडरींगची केसआहे.तरी लोकसत्ता निरलज्जपने लेख छापतेय परवा पन लेख होता चीड येते नुसत नाव पाहुन जिथे "संजु"द्वारा दहशतवादाच उदात्तीकरन होतेय आणि पुरोगामी नथुराम गोडसे नाटकाला झोडपतातSharwari alekarhttps://www.blogger.com/profile/18350425030487775875noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-73088995899414015922018-07-06T01:34:08.986-07:002018-07-06T01:34:08.986-07:00पण गुन्हेगारांना शिक्षा करवून घेणे ही जबाबदारी सरक...पण गुन्हेगारांना शिक्षा करवून घेणे ही जबाबदारी सरकारची आहे. मोदी सरकार त्यात कमी पडतेय.Girishhttps://www.blogger.com/profile/01453028379000333781noreply@blogger.com