tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post8248346780254043773..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: तैनाती फ़ौजेचा इतिहासbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger38125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-12205042735603864822020-01-14T02:01:58.602-08:002020-01-14T02:01:58.602-08:00कधी कधी तर असे वाटते की जगत सर्वात जास्त शांतिप्रि...कधी कधी तर असे वाटते की जगत सर्वात जास्त शांतिप्रिय समुदाय ची लोकसंख्या भरतातच आहे, आपली तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकारने खरे आकडे लपवले तर नाही असा संशय येतोAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-50678184512511156052020-01-14T01:55:41.364-08:002020-01-14T01:55:41.364-08:00अल्पसंख्य नका म्हणू हिंदू नंतर दुसरे बहुसंख्य म्हण...अल्पसंख्य नका म्हणू हिंदू नंतर दुसरे बहुसंख्य म्हणाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-26857478908887330842020-01-14T01:52:08.800-08:002020-01-14T01:52:08.800-08:00शिवसेना आणि अनेक छोट्या राज्यातील प्रादेशिक पक्षां...शिवसेना आणि अनेक छोट्या राज्यातील प्रादेशिक पक्षांची इकडे आड़ तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. शिवसेने ने बरी भूमिका घेतलीय स्वतः साठी आज ना उद्या संपायचेच आहे तर मुख्यमंत्री पद् भोगून संपुया असा शिवसेनेचा विचार पण यात जनतेची फसवणून झाली युती म्हणून मत दिले आणि त्यांची मते महाघाडीला जाऊन मिळाली. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-1613731674732757332020-01-11T22:44:03.360-08:002020-01-11T22:44:03.360-08:00खरे आहे.खरे आहे.धम्मपालhttps://www.blogger.com/profile/06893849113028234189noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-57075580185709923662020-01-11T16:00:22.534-08:002020-01-11T16:00:22.534-08:00यथार्थ विवेचन.
यात दुसरीही एक बाजू आहे. सेनेचा मु...यथार्थ विवेचन.<br /><br />यात दुसरीही एक बाजू आहे. सेनेचा मुख्यमंत्री होण्याची हीच शेवटची वेळ होती. प्रत्येक निवडणुकीत हळूहळू सेनेचे संख्याबळ कमी होत जाणार. जर सेनेने भाजपा बरोबर युती कायम ठेवली असती तरीही त्यांचे विधान सभेतील संख्याबळ कमी होत जाणार आणि बाकी पक्ष्यांशी संधान बांधायचे तरीही आजचे संख्याबळ उद्या मिळणार नाही हे ठाकऱ्यांनी ओळखले आहे. <br />त्यामुळे काहीही करून मुख्यमंत्री म्हणूनच सत्ता मिळवून आणखी पुढील 5 ते 10 वर्षे अधिकार गाजवण्याची संधी त्यांनी घेतली आहे. तरीही पपुढील निवडणुकीत सेनेचे संख्याबळ कमी होणार, म्हणूनच महाराष्ट्रातील राजकारणात ही त्यांची शेवटची फडफड आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/17309101460206469828noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-88719517777565905852020-01-10T22:42:29.376-08:002020-01-10T22:42:29.376-08:00परत एकदा परखड विश्लेषणपरत एकदा परखड विश्लेषणविलास पंढरीhttps://www.blogger.com/profile/15884878033312032406noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-74771470390584630292020-01-10T06:08:35.769-08:002020-01-10T06:08:35.769-08:001 ch number, Kadak1 ch number, KadakTusharhttps://www.blogger.com/profile/04253870783457237206noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-61881015209872706732020-01-10T03:33:03.394-08:002020-01-10T03:33:03.394-08:00हा आंधळा शिवप्रेमी दिसतोय ! ज्याला डोळस भाऊंचे विच...हा आंधळा शिवप्रेमी दिसतोय ! ज्याला डोळस भाऊंचे विचार पटत नाहीतvishwashttps://www.blogger.com/profile/16035952064056385643noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-60439718908343646072020-01-09T21:37:41.001-08:002020-01-09T21:37:41.001-08:00सर,
ब्रिटीश अन नेमलेल्या राजांचे उदाहरण फिट्ट बसले...सर,<br />ब्रिटीश अन नेमलेल्या राजांचे उदाहरण फिट्ट बसले राजकीय तडका (Rajkiya Tadka)https://www.blogger.com/profile/12917017908547698599noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-46284490267979406742020-01-09T19:59:52.862-08:002020-01-09T19:59:52.862-08:00Your comment will be visible after approval.
Ver...Your comment will be visible after approval. <br /> Very good bhau.suhashttps://www.blogger.com/profile/13986261725288048364noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-56733636128776598582020-01-09T18:53:05.929-08:002020-01-09T18:53:05.929-08:00किती छान लिहिलंय हो भाऊ...किती छान लिहिलंय हो भाऊ...Innovativehttps://www.blogger.com/profile/15421538860002788588noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-20262453124320157522020-01-09T14:44:05.201-08:002020-01-09T14:44:05.201-08:00१)नाममात्र मुमं संबंधी स्पष्ट भूमिका दाखविली आहे २...१)नाममात्र मुमं संबंधी स्पष्ट भूमिका दाखविली आहे २) तैनाती फौज ३) चंद्राबाबू नायडू उदाहरणे अगदी योग्य आहेत ४) शिवसेना कार्यकर्ते शरदचंद्र यांचे होतील का भाजप कडे वळतील,हे पहायचे. छान लेख. शेअरिंगविलास वाघोलीकरhttps://www.blogger.com/profile/06322184756307981723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-81055505482717210082020-01-09T13:29:43.360-08:002020-01-09T13:29:43.360-08:00माझं नाक कापीन पण दुसऱ्याला अपशकुन करीन ही म्हण पू...माझं नाक कापीन पण दुसऱ्याला अपशकुन करीन ही म्हण पूर्वीपासूनच प्रचलित आहे.Anamikahttps://www.blogger.com/profile/10951323225887945392noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-36159701985706650342020-01-09T11:05:05.258-08:002020-01-09T11:05:05.258-08:00आता उद्धव ठाकरेंचा प्रवास बाळासाहेंच्या नावामागून ...आता उद्धव ठाकरेंचा प्रवास बाळासाहेंच्या नावामागून "हिंदुहृदय सम्राट" काढून "वंदनीय" लावण्यापासून सुरु झालाय. आणि तो आता "भगवा दहशतवाद" म्हणण्याशी संपेल अशी भीती आहे. जुन्या नवाब-राज्यांमध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक एकच आहे कि त्यांचे मुख्यमंत्रीपद दर ५ वर्षांनी संपायची भीती आहे. ती भीती नसती तर कदाचित उद्धव ठाकरे समस्त अल्पसंख्यांक समाजाची "बाबरी मशीद" पाडल्याबद्दल एव्हाना माफी मागून मोकळे झाले असते. niravnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-8936607615776413572020-01-09T10:14:11.785-08:002020-01-09T10:14:11.785-08:00उत्तम विश्लेषण.उत्तम विश्लेषण.Anonymoushttps://www.blogger.com/profile/03763620386461105986noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-13287610615404755762020-01-09T08:41:32.068-08:002020-01-09T08:41:32.068-08:00An excellent analysis bhau It's a fact that a ...An excellent analysis bhau It's a fact that a person or a party realises the things after the time has gone Its the future of shivsena which is in dark as also down fallSHARAD AGARKAR, AURANGABADhttps://www.blogger.com/profile/18245326606388388978noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-54759813453929762372020-01-09T08:24:12.763-08:002020-01-09T08:24:12.763-08:00जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत शिवसे...जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत शिवसेनेचा प्रचंड फायदा आहे. <br /><br />२०१४-२०१९ या काळात सभापती भाजपचा, मुख्यमंत्री भाजपचा, अर्थ/महसूल/गृह/नगरविकास ही महत्त्वाची खाती भाजपकडे होती व सेनेचे फक्त १२ मंत्री होते.<br /><br />२०१९ च्या निकालानंतर सभापतीपद, मुख्यमंत्रीपद व अर्थ/महसूल/नगरविकास/गृह खाते भाजप स्वत:कडेच ठेवणार होते व सेनेला अत्यंत फालतू खात्यांची फक्त १३ मंत्रीपदे देणार होते. म्हणजे चिवड्यातले दाणे, खोबरं, काजू वगैरे स्वत: खाऊन सेनेला फक्त तळाचे तिखटमीठ ठेवणार होते. <br /><br />सुदैवाने सेनेने खंबीर भूमिका घेऊन भाजपचे कारस्थान हाणून पाडले. <br /><br />आता मुख्यमंत्री सेनेचा, नगरविकास हे महत्त्वाचे खाते सेनेकडे व १३ मंत्री सेनेचे आहेत. <br /><br />मग सेनेला तोटा झाला का फायदा झाला?Satishhttps://www.blogger.com/profile/07261810359793352497noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-65418665311781307852020-01-09T08:02:41.530-08:002020-01-09T08:02:41.530-08:00भाऊ, भारताच्या पुढाऱ्यांना व पूर्वीच्या राजांना हा...भाऊ, भारताच्या पुढाऱ्यांना व पूर्वीच्या राजांना हा शापच आहे. आपल्या स्वकीय विरोधकाला नामोहरम करायचे अथवा नष्ट करायचे असा ल तर बलाढ्य परकीयाला बोलावयाचे. प्रुथ्विराज चौहान, जयचंद याच्या वैरात जयचंदने महमद घोरीला बोलावले व प्रुथ्विराजाबरोबर स्वतःचा व भारत वर्षाचा नाश केला. आता स्वतःचा नाश करतोयच, सोबत एवढी वर्षे राज्याला लुटणाऱ्या पक्षांना हाताशी धरुन जनतेला परत त्याच लोकांच्या ताब्यात देतोय. आजच बातमी आली जलशिवार योजना स्थगित केली व यापूर्वी शेतकरी स्वतः किंवा कॉन्ट्रॅक्टर कडून करुन घेत होते ते रोजगार हमी योजना या बदनाम भ्रष्टाचारी योजनेतून करुन घ्यायचे आहेत.धनंजय टाकळे.https://www.blogger.com/profile/12503701800698642249noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-27470940833723130972020-01-09T07:39:18.478-08:002020-01-09T07:39:18.478-08:00भाऊ आपण उल्लेख केलेली स्थिती आज सत्य आहे परंतु ही ...भाऊ आपण उल्लेख केलेली स्थिती आज सत्य आहे परंतु ही स्थिती कायमस्वरूपी टिकणारी नाही हेही तितकेच खरे आहे, याचे कारण म्हणजे मंत्रीमंडळ विस्तारात सेनेच्या निवडून आलेल्या 56 आमदारांपैकी जवळपास 50 आमदारांवर अन्याय झाला आहे सेनेचे आमदार आणि शिवसैनिक या धक्क्यातून सावरायचे आहेत, हळूहळू ते जसे सावरतील तसा सेनेत असंतोष निर्माण व्हायला सुरुवात होईल, कर्नाटक मधील उदाहरण ताजे आहे ऐंशी सदस्य असलेल्या काँग्रेसने चौतीस सदस्य असलेल्या कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता, सत्तेचा जास्तीचा लाभ जसा कुमारस्वामी यांच्या पक्षाला मिळायला सुरुवात झाली तसा काँगेसमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्या आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाली आणि त्याची परिणती ते सरकार पडण्यात झाली, आज सेनेचे निवडून आलेले आमदार त्याच स्थितीत आहेत, जशी या सरकारात सत्तेच्या लोण्याचा गोळा बळकावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची अरेरावी सुरू होईल तसा सेनेत असंतोष वाढत जाईल मात्र हे घडण्यासाठी काही कालावधी जायला लागेल, आजच्या घडीला झालेला अन्याय सेनेचे आमदार पाच वर्षे सहन करतील आणि हे सरकार टिकवतील अशी शक्यता फार कमी आहेअनिरुद्ध गरगटेhttps://www.blogger.com/profile/08878539253920058602noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-48377854650605328932020-01-09T07:18:05.049-08:002020-01-09T07:18:05.049-08:00भाऊ, तुम्ही राजकारणातील संत तुकाराम आहात..धन्यवाद....भाऊ, तुम्ही राजकारणातील संत तुकाराम आहात..धन्यवाद..Anonymoushttps://www.blogger.com/profile/07167959740313983278noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-51540724258700355162020-01-09T06:43:41.002-08:002020-01-09T06:43:41.002-08:00भाऊ
एक योग्य विशलेषण. राजकारणा कडे तुमचा दृष्टी...भाऊ <br />एक योग्य विशलेषण. राजकारणा कडे तुमचा दृष्टीकोन वेगळा असल्याने सर्वसामान्य माणसांना खूप काही शिकवतो. धन्यवाद Anonymoushttps://www.blogger.com/profile/00280117656147091906noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-44601144519795618462020-01-09T06:19:40.042-08:002020-01-09T06:19:40.042-08:00भाऊ, हे विवेचन वाचण्याची व पचविण्याची हिम्मत आताच्...भाऊ, हे विवेचन वाचण्याची व पचविण्याची हिम्मत आताच्या नवाब वा त्यांच्या तथाकथित सारथी यांच्यात असेल का?jaydeephttps://www.blogger.com/profile/15702126808678050624noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-54980860830142213082020-01-09T06:17:26.607-08:002020-01-09T06:17:26.607-08:00कस बी करून काय बी करून सेनेचा मुख्यमंत्री झाला ना ...कस बी करून काय बी करून सेनेचा मुख्यमंत्री झाला ना ?वचनपूर्तीचे समाधान ही कमी उपलब्धी( भाजपच्या संगतीत असे भारदस्त शब्द वापरू लागलो आम्ही ) आहे काय?तडजोड तात्पुरती असते,यश टिकवणे आपल्याला संधीचा आपण कसा उपयोग करून घेतो त्यावर अवलंबून असते.NARROWGATEhttps://www.blogger.com/profile/16881179096839118706noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-10264004197315670472020-01-09T06:12:20.454-08:002020-01-09T06:12:20.454-08:00वा,भाऊ,अत्यंत स्पष्ट,निर्भीड आणि परखड !
उठा चा चं...वा,भाऊ,अत्यंत स्पष्ट,निर्भीड आणि परखड !<br /><br />उठा चा चंद्राबाबू लवकर व्हावा हीच शुभेच्छा !!Dhananjayahttps://www.blogger.com/profile/09317586696692553452noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-12183787010428846112020-01-09T05:53:38.838-08:002020-01-09T05:53:38.838-08:00मुळात एक व्यक्ती विशेष आणि एक पक्ष यांच्यातील मूळ ...मुळात एक व्यक्ती विशेष आणि एक पक्ष यांच्यातील मूळ फरकाला जो फाटा दिलाय तो तुमच्या लिहिणाऱ्या हातातला आणि मेंदूतला फरक आहे. तुमच्या मते पत्रकार सोयीनुसार लिहू शकतो नव्हे तो लिहितोच. तसेच तुमचे झाले आहे, हा फरक फक्त इतर पत्रकारपेक्षा मी कसा वेगळा ह्या दृष्टिकोनातून लिहिलेला दिसतो. आणि आम्हाला हा तोरा आवडतो सुद्धा.<br />आता एखादा लेख शिवसेनेचे भविष्य हे कसं असेल यावर लिहावा, अशी इच्छा आहे. आम्हाला वाचायला आवडेल. अगदी तुमच्या शब्दात. Anonymousnoreply@blogger.com