tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post8563298200877912084..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बराbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-56995028658201386852014-10-24T11:12:40.646-07:002014-10-24T11:12:40.646-07:00यावेळी युती तुटण्याची भीती घातली तरी आम्ही कमी जाग...यावेळी युती तुटण्याची भीती घातली तरी आम्ही कमी जागांवर लढणे मान्य करणार नाही - हेच वाक्य असे येऊ शकते; - - - आजवर आम्हांला युती तोडायची भीती घालून कमी जागांवर बोळवण्यात आले, पण आता मात्र युती तोडावी लागली तरी आम्ही कमी जागांवर लढणे मान्य करणार नाही. अशा वाक्याला आपण युती तोडण्याचा निर्णय आधी झाल्याचा पुरावा म्हणून घेत आहात का? सेनेलाही युती करायचीच होती, तर तीन वेळा विविध नवीन प्रस्ताव पाठवून त्यांत स्वत:च्या सीट १५१ असल्याचे सांगणे - ही एक प्रकारची चेष्टा करणे नव्हते काय? ते - सेनेने युती तोडायचा निर्णय आधीच घेतल्याचे - लक्षण मानता येणार नाही का? मला वाटते, सेनेने नेहमीप्रमाणे ताणून धरले. पण बदललेल्या परिस्थितीत डाव जमला नाही. किती ताणायचे याचा अंदाज चुकला. राजकारण हा नेत्यांसाठी करिअरचा भाग असतो. तुम्ही - आम्ही आपल्या आवडीच्या नेत्यांची / पक्षांची पाठराखण करतो. त्या दृष्टीने जेवढे सोयीचे तेवढे स्पष्ट पाहतो. बाकीच्या कडे दुर्लक्ष करतो. दुसरे - - - दिलिप देवधर कोणी भाजपचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? ते ही इतक्या उघड, आजवर न ऐकलेली इतकी वेगळी गोष्ट सांगून काही गेम खेळत नसतील?राजनhttps://www.blogger.com/profile/13266991803165889935noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-87621412998839935772014-10-23T20:06:24.250-07:002014-10-23T20:06:24.250-07:00शिवसेना शंभर जागांपर्यंत खाली आली असती तरी युती तु...शिवसेना शंभर जागांपर्यंत खाली आली असती तरी युती तुटलीच असती. कारण युती तोडण्याचा भाजपाचा निर्णय खुप आधीच झाला होता. किंबहूना त्यावरच हा लेख आधारलेला आहे आणि त्याचेच संदर्भ दिले आहेत. निकाल पुर्ण होण्याआधीच शरद पवारांनी भाजपाला बाहेरून पाठींबा देऊन खरी ‘युती’ दाखवून दिली आणि दिलीप देवधर यांनी एबीपी माझाच्या चर्चेत भाजपाच्या राष्ट्रवादी मैत्रीची ग्वाही दिलेलीच आहे.bhau torsekarhttps://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-52579549800178922992014-10-23T11:11:06.153-07:002014-10-23T11:11:06.153-07:00भाऊ, इथे आपण सेनेबद्दलचे प्रेम स्पष्ट दाखवत आहात. ...भाऊ, इथे आपण सेनेबद्दलचे प्रेम स्पष्ट दाखवत आहात. भाजपा कार्यकर्ते अनेक वर्षांपासून अस्वस्थ होते - हे नक्की. पण सेनेचे आजचे नेतृत्व १५१ सीट्स वर अडले नसते - दोन तीन वेळा एकतर्फी पाठवलेल्या "नव्या प्रस्तावां"द्वारे पुन्हा पुन्हा तोच प्रस्ताव पाठवून मित्रपक्षांना वेड्यात काढले नसते, तरी युती तोडायचे भाजपचे ठरले होते का? तसे असते तर १५१ वरून चार-पाच जागा जरी सेनेने सोडल्या असत्या तरी युती तुटली नसती - हे विधान आपल्या नजरेत आले असेलच. आणि ही अस्वस्थता आणि "एकदा युतीशिवाय लढू" ही इच्छा का निर्माण झाली असावी? युतीला मिळणाऱ्या मतांमध्ये सेनेमुळे किती आणि भाजपामुळे किती ही झाकली मूठ होती. कारण सेना दर वेळी जागा वाटपामध्ये अडवणुकीची भूमिका घेऊन जास्त जागा स्वत:कडे ठेवत असे. आम्हाला एवढ्या जागा - त्याही स्वत:च्या पसंतीच्या नाही मिळाल्या तर युती होणार नाही - आम्हांला गरज नाही (याला पश्चिम महाराष्ट्रात Xडफकीर बनणे असे म्हणतात) - असे दर्शवून सेना हे काम करत असे. हे करत असतानाही सामना मधील लेखांतून, बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यांतून, राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसारख्या गोष्टींतून - - भाजपा या मित्रपक्षाला वेळोवेळी अपमानित करायची पद्धत सेनेने कायम वापरली. भाजपा चा "कमळाबाई" असा उल्लेख हा या साठी जाणीवपूर्वक केला जात असे. या सर्व काळात सेनेतून भुजबळ, राणे, राज ठाकरे असे मोठे आणि अनेक लहानमोठे लोक बाहेर पडले - पण भाजपा बरोबर असल्यामुळे सेनेला ते धक्के पचवता आले. हा टेकू नसता तर सेनेतून अनेक लोक बाहेर पडू शकले असते. एकीकडे भाजपची ताकद वाढत होती. (भाजपमुळे सेना लहान झाली / भाजपा प्रादेशिक पक्षांना संपवते हे चुकीचे विधान आहे, सेनेला प्रत्यक्षात भाजपचा उपयोग झाला) तरीही भाजपचा महाराष्ट्रातील आकार अशा दडपशाहीच्या "मैत्री"मुळे कृत्रिमरीत्या लहान ठेवला गेला होता. आता मोदी factor मुळे भाजपाकडे आत्मविश्वास आला, या वेळी सेनेच्या जागावाटपातील अडवणुकी पुढे न झुकण्याची हिम्मत भाजपाकडे आली. आता सेनेच्या नेत्यांनी / सामना मध्ये भाजपाचा, नेत्यांचा अपमान केलेला निमूटपणे सहन करण्याची नड भाजपा कडे राहिलेली नाही. इतकी वर्षे अडवणूक करूनही भाजपा जे मान्य करत आली - तशी अडवणूक मान्य न करण्याचा पर्याय यावेळी त्यांना मिळाला. आणि त्यांनी तो घेतला. राजनhttps://www.blogger.com/profile/13266991803165889935noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-14132684664809535322014-10-16T09:48:48.900-07:002014-10-16T09:48:48.900-07:00आज घराणेशाहिचा संसर्ग न झालेला भाजप शिवाय एक तरी प...आज घराणेशाहिचा संसर्ग न झालेला भाजप शिवाय एक तरी पक्ष दिसतो का हे शोधून बघा.mumbaikarhttps://www.blogger.com/profile/01100207348184216322noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-41566298894445422972014-10-14T11:41:49.456-07:002014-10-14T11:41:49.456-07:00शिव सेना किती जागा लढवणार उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात...शिव सेना किती जागा लढवणार उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात जाहीर केले आणि ते भा.ज.प. च्या नेत्यांना जेव्हा वर्तमानपत्रांतून कळाले, तेव्हाच युती तुटली होती. भाऊ, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भा.ज.प. ला युती तोडायची इच्छा असली तरी त्यांना एक सबळ कारण मात्र यांनीच पुरवलेले आहे.श्रीपादhttps://www.blogger.com/profile/01780540015177455262noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-15215565075941061882014-10-14T10:00:13.185-07:002014-10-14T10:00:13.185-07:00भाऊ, बाकी सर्व ठीक (वा राजकारणात क्षम्य म्हणा हवे ...भाऊ, बाकी सर्व ठीक (वा राजकारणात क्षम्य म्हणा हवे तर), पण मुख्य-मंत्री पदावर हक्क सांगणे हे अतीच नव्हे का? बाजारात तुरी...Anonymoushttps://www.blogger.com/profile/08891738673025490960noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-79742826598827808292014-10-14T07:01:25.942-07:002014-10-14T07:01:25.942-07:00भाऊ, तुमची मते पटतात पण मला सांगा २००९ ला घरची भां...भाऊ, तुमची मते पटतात पण मला सांगा २००९ ला घरची भांडण चव्हाट्यावर आणुन सेनेने निवडणुका गमावल्यात. मग भाजप या सगळ्याला कंटाळुन वरचष्मा प्रस्थापित करु इच्छीत असेल तर त्यात काय चूक आहे? अजुन एक मुद्दा महत्त्वाचा असा की भाजप ही कुठल्याही एका माणसावर किंव्हा कुटुंबावर निर्भर नाही. किंबहुना, संपूर्ण भारतात कम्युनिस्ट सोडुन - ज्यांचे बारा वाजले आहेत, भाजप सारखा एकही पक्ष नाही. असे असतांना सेना किंवा अकाली या सारख्या पक्षांसी भाजप पटल नाही तर नवल काय? संघाच्या संस्कारावर वाढलेल्या भाजप कितीही दुर्गुण असु देत पण तो सिध्दांतनिष्ठ पक्ष आहे, व्यक्तीनिष्ठा आणि घराणेशाहीचा विरोधक आहे. त्यामुळे आज ना उद्या गठबंधन तुटणे सहाजिकच होते. <br /><br />आणि निवडणुकांचा प्रचार बघता, शत्रुत्व सेनेने पत्कारल आहे. भाजप अजुनही सेनेवर टिका करीत नाहीया पण सेनेनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसहुन अधिक भाजप वर टिकेची झोड उठवली आहे. भाजप ला सत्तेची झिंग चढली का ते माहिती नाहे कारण दिल्लीत जरी त्यांची सत्ता आत्ता आली असली तरी गेल्या दहा वर्षात भाजपने सातत्याने विविध राज्यात वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे (आणि कर्नाटकच्या बाबती गमावलेही आहे!) पण शिवसेनेने मात्र ही राजकीय खेळी वैयक्तीक अपमान समजुन जी राख डोक्यात घालुन घेतली आहे ते बरोबर आहे का?<br />Chinmay 'भारद्वाज'https://www.blogger.com/profile/12232371025236519101noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-82741591715874215942014-10-14T05:58:59.941-07:002014-10-14T05:58:59.941-07:00भाऊ!
"ज्यांना मित्रामध्ये शत्रू शोधण्याचे डो...भाऊ! <br />"ज्यांना मित्रामध्ये शत्रू शोधण्याचे डोहाळे लागलेले असतात, त्यांच्यावर कुणा शत्रूने चाल करण्याची गरज नसते. असे धुंद लोक आपलेच शत्रू व संकटे निर्माण करत असतात. म्हणूनच तर आपल्या बापजाद्यांनी म्हणून ठेवले आहे, दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा." <br />आपले हे विधान कोनशिळेत कोरून ठेवावे असे आहेत. आभार भाऊ!रामदास पवार https://www.blogger.com/profile/02189432675278834293noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-41379074821545309052014-10-14T05:26:24.432-07:002014-10-14T05:26:24.432-07:00
भाऊराव,
तुम्ही तर चक्क बॉम्बगोळा टाकलात. युती ...<br /><br />भाऊराव,<br /><br />तुम्ही तर चक्क बॉम्बगोळा टाकलात. युती तोडण्याचं दिल्लीने अगोदरच ठरवलं होतं. आज संघही भाजपचा प्रचार करायला नकार देतोय. काय अर्थ घ्यायचा यातून मतदाराने? संघालाही महाराष्ट्र भाजपचं राजकारण घाणेरडं वाटतं. सामान्य माणसाला वाटल्यास नवल नाही.<br /><br />या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पश्चात महाराष्ट्रीय जनतेने दिलेल्या लढ्याची आठवण होणं अपरिहार्य आहे. त्यावेळेस औरंग्या नामक शत्रू होता. या वेळेस मोदी आहेत. मोदी कोणी शत्रू नाहीत. मात्र मोदींचं धोरण चुकलं, हे मतदाराने ठामपणे सांगायला हवं. तशी संधी उद्या आहे. तिचं सोनं होवो. मराठा लोकं लढाऊ आहेत. त्यांची विजिगीषा (= जिंकण्याची तळमळ) जागृत होवो.<br /><br />तसंही पाहता काँग्रेसमुक्त भारत हे मोदींचं स्वप्न आहेच. तर शिवसेनेस मत देऊन पहिल्यांदा भाजपला काँग्रेसमुक्त करूया. रा. स्व. संघाची परवानगी आहेच.<br /><br />आपला नम्र,<br />-गामा पैलवान<br /><br />Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.com